कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना”

0
105

सुरेश पाचभाई मारेगाव.

मारेगाव:-विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने मारेगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना आज दिनांक 31 जुलै 2024 रोज बुधवारला करण्यात आली.

या मंडळाच्या स्थापनेकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.प्रतेक वर्गातून वर्ग प्रतीनिधी निवडुण आल्यानंतर त्यांच्या मधुन कल्याण मंडळ अध्यक्ष -पंकज रवी सालुरकर, उपाध्यक्षा-कु.जयश्री राजु मेश्राम,क्रीडा सचिव – प्रतिष प्रमोद जांभूळकर,स्नेहसंमेलन सचिव – कु.नंदिनी छत्रपती काळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी – कू.शेख नायमा जमीर, सदस्य म्हणून प्रतीक शरद नावडे ,तेजस गजानन काळे,क्षितिज शेसराज मडावी,

रेहान शाकीर शेख, कू. चांदनी जगदीश पानेरी यांची एकमताने निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.कू.संगीता आवारी,प्रा.अनुप कुरेकर,प्रा. कू.अपर्णा मस्की,प्रा. कू.विद्या सातपुते,प्रा. कू.मनीषा बेतवार ,प्रा. कू.तृप्ती विश्वंभरे ,प्रा.महादेव हेलगे,प्रा.अक्षय चोपणे,प्रा. कू .सोनल कुचनकार,प्रा. कू.तृप्ती धानोरकर,प्रा.कू.वासाडे,प्रा.कू.ढोके यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश चिंचोलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here