२०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे निवेदन सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : २०१५ पासून अल्पमुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन (Restructuring) झालेल्या तसेच २०१७ ते २०१९ या कालावधीतील कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी बाळासाहेबांची शिवसेना, मारेगाव तालुका प्रमुख विशाल मनोहर किन्हेकार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे … Read more