नसरापूर अत्याचार प्रकरण:लोक संशय घेतील म्हणून तिला तिथेच सोडून निघून गेलो- आरोपी भीमराव कांबळे
घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार लॉराची विकेट सर्वात महत्त्वाची:मिताली म्हणाली- भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतात
महिला टी-२० विश्वचषकात २१ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कर्णधार लॉरा वोल्व्हार्टची विकेट भारतासाठी महत्त्वाची ठरेल. शुक्रवारी जिओस्टार मीडिया डे दरम्यान आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या तज्ज्ञ मिताली राज म्हणाल्या, लॉराची...
आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन चंदनशिवेंचे आवाहन
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही...
NEET परिक्षेच्या पार्श्वभुमीवर रेल्वे गाड्यांना सर्वसाधारण डब्बे जोडण्याचा निर्णय:विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार
राज्यात नीट परिक्षा तसेच प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त सर्वसाधारण डब्बा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे....
‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे देशाची वाटचाल:आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलाय, शेतकऱ्याचा नाही! उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
"तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता 'मिंधेसेनेत' विलीन होईल," अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव...
अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी सामना
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी याच मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम...
हा तर दरोडा आहे, मर्दानगी नाही:उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला नसता, तर तुम्हाला कोणी विचारलं असतं का?; खासदार फुटीवर वरुण सरदेसाईंचा संतप्त सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांनी पक्षाचा 'व्हिप' झुगारून स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा सध्या राजकारणात चांगलीच तापली आहे. या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी...
MBBS विद्यार्थ्यांकडून कथित बेकायदा फी वसुली:NHRC ने केंद्रीय शिक्षण मंत्रालय, NMC, महाराष्ट्र सरकारकडून मागवला रिपोर्ट; गंभीर मानवाधिकार उल्लंघनही समोर
महाराष्ट्रातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून एमबीबीएस विद्यार्थ्यांकडून कथितरीत्या बेकायदेशीर आणि अतिरिक्त फी वसुली करणे, विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे अडवून ठेवणे, आर्थिक व मानसिक छळ आणि नियामक संस्थांची कथित निष्क्रियता यासारख्या गंभीर...
आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले
महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. "संपूर्ण राज्य...
तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले!:महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही, फुटलेल्या खासदारांवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेल्या 'ऑपरेशन टायगर'मुळे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडाच्या...