ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

मार्डा डॅम हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपी जेरबंद

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरात आढळून आलेल्या ४५ ते ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत मारेगाव पोलिसांनी…

सिया गोयलच्या कुटुंबीयांची लोणावळा पोलिसांकडून कसून चौकशी:केतन अग्रवाल हत्याकांडात आई, वडील-भाऊ पोलिस ठाण्यात हजर

पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ला हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान झाला आहे. या खळबळजनक प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचा...

बावनकुळेंकडून विश्वास नांगरे पाटलांचे समर्थन:संघाविषयी चांगले बोलले तर चुकीचे काय?; फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावरही दिली रोखठोक प्रतिक्रिया

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने...

सियाने केतनशी लग्न करायचं नाही असे सांगितलेच नाही:..तर कुटुंबियांनी लग्न लावलंच नसतं, सियाच्या भावाच्या जबानीने पोलिसांसमोर नवा खुलासा

बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, या प्रकरणात रोज चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिस...

आयर्लंडकडून हरल्यानंतर संतापला भारतीय कर्णधार अय्यर:म्हटले – विजय कधीही हलक्यात मिळत नाही; आयरिश संघाने 34 धावांनी हरवले

भारताचा नवा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरने आयर्लंडकडून मिळालेल्या पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे. सामन्यानंतर तो म्हणाला- 'क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टीला हलके घेतले जाऊ शकत नाही आणि विजयासाठी प्रत्येक सामन्यात मूलभूत गोष्टींचे...

भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला 7-1 ने हरवले:मागे पडल्यानंतर सलग 7 गोल केले, सर्व गोल वेगवेगळ्या खेळाडूंनी केले

भारतीय पुरुष हॉकी संघाने FIH प्रो लीगमध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 7-1 ने धूळ चारली. शुक्रवारी रात्री लंडनमध्ये भारतीय संघ एका वेळी 0-1 ने पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने सलग 7...

उभ्या असलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं:मुंबईत 25 वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. सेकंड-हँड कारचा व्यवसाय करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कारची तपासणी करत असताना स्टिअरिंगमधील एअरबॅग अचानक उघडल्याने मृत्यू झाला. एअरबॅग उघडताना तिच्या प्लास्टिक...

रोहित पवार, पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार:’ऑपरेशन तुतारी’ आधीच झाले होते, शरद पवार-अजितदादांच्या ‘त्या’ भेटीवरून शिरसाटांचा मोठा दावा

आम्हाला उद्धव ठाकरे यांचा स्वभाव माहिती आहे, मी त्यांच्यासोबत काम केले आहे, ते कधी तोंड फिरवतील याचा काही नेम नाही. रोहित पवारांनी आपला पक्ष वाचवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कधी हे...

जाहीर स्तुती करायची असेल तर राजीनामा द्या अन् संघात जा:RSS च्या कार्यक्रमाला गेलेल्या IPS विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंचा घणाघात

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावत संघाची स्तुती केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने 'ऑल इंडिया सर्व्हिसेस...

पक्षांतराला जनमताचा कौल घ्या!:फोडाफोडीच्या राजकारणावर मनसेची भूमिका, संसदेत विधेयक आणायला हवे, देशपांडे संजय राऊतांनाही करणार विनंती

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या मालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वेगळी भूमिका मांडली आहे. अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर राज्यातील पक्षांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा