पुण्यामध्ये 1958 नंतर यंदा सर्वात कोरडा जून; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या:शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद
महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले…
पोटच्या गतिमंद मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचार:गुंगीच्या गोळ्या देत 10 वर्षांपासून करत होता छळ, हिंगोलीत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
हिंगोली जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.…
घरात घुसून मारू, सुरक्षा ठेवा नाहीतर बॉम्ब टाकेन!:माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये नाहीतर स्मशानात जाल, संजय दिना पाटलांचा ठाकरे गटाला इशारा
ठाकरे गटातून कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेले खासदार…
हिंगोलीच्या गणेशवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा:1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर…
एस.टी. कामगारांना चांगले वेतन, विविध सुविधा द्या:एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. यासाठी…
खरीप पिकांवर संकट; मृग नक्षत्र कोरडे; बळीराजा चिंतेत:आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार पावसाची गरज; अनेक भागांत धुरळा
रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर त्यापाठोपाठ मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे महान व…
जिल्ह्याला 2राज्यस्तरीय कृषी पुरस्कार; वंदना धोत्रे, राजेंद्र तालेंच्या कामाची दखल:मुंबईत 1 जुलै रोजी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत वितरण
प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाकडून २०२४ वर्षासाठीचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झाले…
“श्रीं”ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा
"श्री गजानन-जय गजानन', "गण गण गणात बोते'चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या…
मातोश्रीबाहेर नीतेश राणेंसाठी बॅनरबाजी:ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण
भाजपचे नेते नीतेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा…
‘फार्मर कप’साठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा; 40 गावांतून 48 गट सज्ज:गटशेतीचा निश्चितच चांगला परिणाम शेतीमध्ये येईल दिसून
पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद या तीन यंत्रणांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर…