वणी सप्तशृंगी गडावरून अखंड ज्योत दाखल: साकळी गावात भाविकांकडून भक्तिभावाने स्वागत

कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी होत असते. अमळनेर तालुक्यातील साकळी येथील भवानी माता मित्र मंडळाचे कार्यकर्ते व भाविक जवळपास २५० किलोमीटर अंतर पायी चालत पेटती अखंड ज्योत घेऊन ३ ऑक्टोबर रोजी पहिल्या माळेला पोहचले. या अखंड ज… | divyamarathi

Leave a Comment

error: Content is protected !!