त्र्यंबकेश्वर येथे अंजनेरीजवळील पेगलवाडी ते ब्रह्मगिरीदरम्यान ३.९३६ किमी लांबीच्या रोपवेच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३ तासांचे अंतर आता अवघ्या ११ मिनिटांत कापता येईल. यासोबतच वृद्ध व लहान मुलांसाठीही गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. प्रशासन हा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करत अाहे. त्यासाठी भूसंपादन परस्पर संमतीने व थेट खरेदीतून केले जात आहे. विशेष म्हणजे गिधाडांच्या अधिवास,पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे अडकलेल्या या रोपवे प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. गिधाडांचे क्षेत्र सुरक्षित राखून आता पेगलवाडी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार केला जाईल.‘बर्नार्ड’ नावाच्या खासगी कंपनीमार्फत या प्रकल्पाचे काम केले जात आहे. जमीनमालकांना थेट खरेदीसाठी नोटिसा बजावल्या. १५ दिवसांत हरकती मागवल्या आहेत. सिंहस्थ कुंभापूर्वीचे लक्ष्य
त्र्यंबकेश्वर – रोपवेने 3 तासांचे अंतर 11 मिनिटांत पार:पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे 550 कोटींचा प्रकल्प रखडला होता
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली ‘रिअल लाईफ’,...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- May 2, 2026
