पांढऱ्या पट्टीचा वाद:संदीप देशपांडेंचा थेट सवाल- पांढऱ्या पट्टीने जमीन थंड होते, हे विज्ञान जैन समाजाला इतकी वर्षे माहिती नव्हतं का?
मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय…
‘बंगालमध्ये एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…’:तृणमूलमधील फुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक…
राज्यभरात शाळा आजपासून सुरू:मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषद शाळांचे कौतुक; विदर्भातील शाळा मात्र 30 जूनपासून उघडणार, वाचा काय कारण?
महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी…
सिनेरसिकांसाठी मोठी पर्वणी!:’MIFF 2026′ निमित्त मुंबईत रंगणार 19 निवडक मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य…
सोलापूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी 18 लाख विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप:मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयपीएस अधिकारी शाळांना देणार भेटी
राज्यासह जिल्ह्यामध्ये सोमवार दि. १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात…
‘मालिका संपली, पण गोष्ट थांबणार नाही’:अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ पुन्हा येणार!
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' या मालिकेचा प्रवास १४ जून रोजी थांबला असला,…
उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 35 टीएमसी पाणीसाठा कमी:उपयुक्त पातळी उणे 23.72 टक्क्यांवर,
चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माढा तालुक्यासह उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षित…
अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटमध्ये 1 लाख भाविक:पहाटेपासूनच वटवृक्ष स्वामी मंदिर परिसर गजबजला; वाहनांच्या लांबच लांब रांगा
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सलग सुट्याचा…
“माझ्याकडून असा अन्याय कधीच होणार नाही”:मनोज जरांगे पाटील ठाम, ‘राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत लढत राहणार’
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा…
मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप
देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक…