वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकरी किरकोळ जखमी
श्रीरामपूर (कुंभा) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला, तर...
श्रीरामपूर (कुंभा) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला, तर...
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयात शालेय स्तरावरील भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत तब्बल २० हून अधिक प्रयोग व प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांनी...
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील अल्पभुधारक शेतकरी श्री. योगेश्वर कापसे व सौ. सुलोचना कापसे यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, अमरावती येथील गोकुल धाम...
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: नवरात्र हा उत्सव केवळ धार्मिक समारंभापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनात नवचैतन्य, स्फूर्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणारा पर्व आहे. नऊ दिवस देवीच्या नौ स्वरूपांचे पूजन...
शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव :बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगाव यांच्या वतीने दिनांक २५...
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज (२५ सप्टेंबर, गुरुवार) तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पीक...
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव :स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ‘एक दिवस एक तास एक साथ’ या उपक्रमाचे आयोजन नगरपंचायतीच्या वतीने आज करण्यात आले. शहरातील सिडाणा कॉम्प्लेक्स परिसरात घेण्यात आलेल्या या स्वच्छता...
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील एका गावातील शेतमजुर दांपत्याच्या तिन्ही अल्पवयीन मुलांना एका व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात 9 वर्षीय मुलगी व दोन लहान...
राज्यातील १०,००० सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे, शेतजमिनींचे, जनावरांचे व...
राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालयात रा.से. यो. स्थापना दिवस साजरा भामरागड – प्रतिनिधी भामरागड:जगभरात भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखल्या जात असून याच युवकांच्या माध्यमातुन विकसित आणि गौरवशाली भारताचे स्वप्न साकार...
CTA Content