मुंबईत ‘पांढऱ्या पट्टीचा’ वाद तापला:मनसेने दिला अल्टिमेटम, BMCची धावपळ, दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवले
मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई…