ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

बोजवारा:शहरात दीड तास पाऊस, रस्त्यावर पाणी; नालेसफाईचा दावा पाण्यात, गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी

लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २८) दुपारी आणि सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा...

एका दिवशी 89 गुन्हे, 90 आरोपींना अटक:जिल्ह्यात अवैध विक्रेत्यांवर पोलिसांची “मास रेड”‎

लातूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि गावठी हातभट्ट्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली २७ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात "मास रेड' (सामूहिक छापेमारी) मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईमुळे...

शिक्षकांपूर्वीच शिक्षणाधिकारी शेख शाळेत दाखल:शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाचा घेतला आढावा, शैक्षणिक सीमावर्ती शाळांची अचानक पाहणी

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्थेला प्राधान्य देत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शनिवारी पहाटेच अक्कलकोट तालुक्यात सीमावर्ती भागातील जिल्हा परिषद शाळांची अचानक पाहणी केली. विशेष म्हणजे शिक्षकांच्या उपस्थितीपूर्वीच शाळेत दाखल होत त्यांनी शैक्षणिक...

‘एक गाव, एक वडाचे झाड’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद:छावा प्रतिष्ठानच्या वतीने‎महिलांचा विशेष सन्मान‎

पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी छावा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘एक गाव, एक वडाचे झाड’ या अभिनव उपक्रमाला शेळगाव (आर) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत...

शहीद जवानांचे बलिदान राष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक:शहीद जवान अप्पासाहेब काटे यांच्या स्मृतिस्थळाचे लोकार्पण

कुंभेज देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय सेनेचे कर्नल सुनील राजदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या...

जिल्ह्यामध्ये ‘पीएम आवास’चा बोजवारा:तब्बल 93 हजार घरकुले अजूनही अपूर्ण, वाचा प्रधानमंत्री योजनेची आकडेवारी

केंद्र सरकारच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांना हक्काची पक्की...

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला:आर्द्रा नक्षत्रात बरसल्या सरी; अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात मुसळधार‎

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे कमालीचा सुखावला आहे. जिल्ह्यातील...

नसरापूर प्रकरण- नराधमाला फाशीची शिक्षा:16 दिवसांत आरोपपत्र, 55 हून अधिक साक्षीदार; गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे (वय 65) या नराधमाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (सोमवारी,...

शिवरायांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल:सुधाकर इंगळे महाराजांनी‎व्यक्त केले विचार‎

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल होते असे विचार सुधाकर इंगळे महाराज यांनी येथे बोलताना मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर कोकण कडा मित्र मंडळ, महाड...

जगन्नाथांना जलाभिषेक . इस्कॉन राधा-दामोदर मंदिरात भाविकांची मांदियाळी:आजपासून पंधरा दिवस भगवंताला वनौषधी काढा, डाळखिचडीचा प्रसाद

जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर भगवान जगन्नाथ यात्रेस सोलापुरात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी देवाला जलाभिषेक केला जातो. जलाभिषेकामुळे भगवंत पंधरा दिवस आजारी पडतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवाच्या डोक्याला शाल...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा