विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता:वर्धा, अकोला, अमरावतीला हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा; कमाल तापमानात वाढ
विदर्भात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक…
नाशिकमध्ये धक्कादायक घटना:प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. मनीषा जेजुरकर यांचे निधन; गंगापूर रोड परिसरात खळबळ, चौकशी सुरू
नाशिक शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.…
सर्वच बँकांचे पीककर्ज होणार माफ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, आतापर्यंतची सर्वात चांगली कर्जमाफी असल्याचा दावा
ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या…
शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत:संपत्तीच्या बाबतीत नातू पुढे; पवार घराण्यातील दोन पिढ्या संसदेत, दोघेही बिनविरोध विजयी
महाराष्ट्रातील आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील सातही जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.…
राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा!:CM देवेंद्र फडणवीसांकडून कर्जमाफीची घोषणा, पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांची माफी
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
माझे मन अत्यंत जड झालेय..:अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी CM देवेंद्र फडणवीस भावुक, अजितदादांच्या स्मरणार्थ दोन मोठ्या घोषणा
राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस…
शेतमजुरांना विमा संरक्षण कवच:मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरू होणार, पशुसंवर्धन-मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा- फडणवीस
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा 2026-27 या वर्षाचा…
राज्यात 48 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा दावा:हा आकडा सपशेल झुठ असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप, म्हणाले- अधिकाऱ्यांकडून दिशाभूल
मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…
मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला…:पेट्रोलियम लॉबीला नितीन गडकरींचा इशारा; ग्रीन एनर्जीला अडथळे आणणाऱ्यांना भरला दम
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित करण्यात…
राऊत आधी आपले नगरसेवक सांभाळा, मग इराणवर बोला:भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जागतिक राजकारणाचे सल्ले देऊ नका- नवनाथ बन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याचे काम…