सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून उपलब्ध जलसाठ्यातून रविवारी (१ मार्च) सकाळी ९.३० वाजता गेट क्रमांक २,३ व ४ मधून सुमारे ३० हजारक्युसेक वेगाने ०.६ टीएमसी पाणी तेलंगणाच्या दिशेने सोडण्यात आले. पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्याचीपातळी ३३०.८० मीटर असून ७.१८दलघमी साठा शिल्लक आहे. बाभळी बंधारा पूर्ण होऊन १३ वर्षेपूर्ण झाली. या वर्षी बंधाऱ्यातक्षमतेइतका म्हणजेच २.७४ टीएमसीसाठा आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रतुडुंब भरले आहे. सर्वोच्चन्यायालयानुसार २९ ऑक्टोबर रोजीदरवाजे बंद करायचे आदेश होते,परंतु शेतकऱ्यांनी विरोध केल्यानेगतवर्षी १८ नोव्हेंबर २०२५ रोजीत्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीतदरवाजे बंद केले होते. त्यानंतररविवारी निर्देशानुसार विसर्ग केला.
बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसीपाणी तेलंगणा राज्यासाठी सोडले:अभियंत्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याच्या 3 दरवाजांद्वारे 30 हजार क्युसेक विसर्ग
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
पर्यावरणपूरक होळीचा जागर; शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळात...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
मारेगावात ‘सुक्या फुलांच्या कलाकृती’वर राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप:कपडे फोटपर्यंत...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
आखाती देशात युद्धाचा भडका:परदेशात महाराष्ट्राचे हजारो नागरिक...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
अपघात प्रकरणी कुटुंब एकवटलं:कंपनी मालकाचा झोपलेला व्हिडीओ;...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 2, 2026
