विधानपरिषद निवडणूक 2026:मतदानापूर्वीच महायुतीला यश, ठाणे, रायगड, सोलापूर, यवतमाळची निवडणूक बिनविरोध; विरोधी उमेदवारांचे अर्ज मागे

विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे आणि परभणीतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी चक्रे फिरवत अनेकांचे बंड थंड केले. तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेने ठाण्यातील निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या सनेने गुलाल उधाळला आहे. या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स पहा.…

Leave a Comment

error: Content is protected !!