अधिवास:हरिसालच्या जंगलात पुन्हा घुमतेय डरकाळी, आता मेळघाटच्या जंगलाला मिळाली नवसंजीवनी
मागील काही दिवसांपासून सातत्याने आदिवासी तसेच पर्यटकांना हरिसालच्या जंगलात वाघाचे दर्शन होत…
मनरेगा बचावासाठी शेतमजूर युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे:व्हीबी ग्रामजी कायदा रद्द करून मनरेगा पुन्हा लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन (संलग्न भारतीय खेत मजदूर युनियन) अमरावती…
हरियाणा येथील मराठा जागृती मंच पदाधिकाऱ्यांचे अंजनगावात स्वागत:शाल, पुष्पगुच्छ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन केला सत्कार
अखिल भारतीय मराठा जागृती मंच, हरियाणाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजवीरसिंह चोपडे व जिल्हाध्यक्ष…
निरोगी वृद्धत्वासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस:सारडा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, रासेयो, एनसीसीचा उपक्रम
आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये योगसाधनेस विशेष महत्त्व आहे. भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये "योग" संकल्पनेची…
जिल्ह्यात पावसाअभावी 3.38 लाख हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या:आर्द्रा नक्षत्राकडे नजरा; कृषी विभागाचा घाईने पेरणी न करण्याचा सल्ला
तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप…
करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन
शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात…
पावसाविना 21 दिवस कोरडे, मोहोळ तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात:भूजल पातळी खालावल्याने डाळिंब, ऊस अन् फुलपिके लागली करपू
मोहोळ तालुक्यात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू…
जिल्ह्यात 24 तास आपत्कालीन नियंत्रणकक्ष:वैद्यकीय अधिकारी, नर्सेस अलर्टवर, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थिती, साथरोगांचा सामना करण्यासाठी तयारी सुरू
सोलापूर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून तालुका पातळीवरील…
‘सीताराम कारखान्या’च्या गेटवर ठिय्या:प्रदूषणामुळे खर्डीकर हैराण, धुराड्यातून पडणारी राख अन् दूषित पाण्यामुळे पिके धोक्यात
खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे हैराण…
आवक मंदावल्याने भाजीपाला दरात वाढ:वांगी, टोमॅटोसह पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या झाल्या महाग
पापरी जून महिना उजाडून २० दिवस उलटले तरी पावसाने काही हजेरी लावली…