राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांनी भरला उमेदवारी अर्ज:महायुतीच्या शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल, प्रफुल्ल पटेल यांचे ‘चाणक्य’ म्हणून ओळख, कोण आहेत राजेंद्र जैन?

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता…

इंडिया आघाडी मोदीद्वेषातून एकत्र:दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टोला

शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. अनेक दिवसांपासून कार्यकारिणी बैठक व्हावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात…

राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, तर फोडले गेले:पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, सुप्रिया सुळेंचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले नसून त्यांना जाणीवपूर्वक फोडण्यात आले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अंमलबजावणी…

मोहोळमधील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत:24 हजार हेक्टरवरील खरिपाची पेरणी खोळंबली‎, बियाणे विक्रेते हवालदिल

गतवर्षी मे च्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला होता, गतवर्षी मे महिन्यात तालुक्यात २१३.१० मीमी पाऊस झाला होता. मात्र यावर्षी १ जून उजाडला तरी अद्याप पाऊस…

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या…

मोदी येथे गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे दोघांचा जीव गेला:यंदाही तशीच स्थिती; आणखी जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल

मागील वर्षी मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन शाळेतील मुलींचा मृत्यू झाला होता. याच परिसरातील देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा दूषित पाण्याचा विळखा पडला. ज्या दिवशी नळाला पाणी…

मान्सूनपूर्व कामांना वेग:आदिला नदी 97 % स्वच्छतेचा मनपाचा दावा; गाळ स्वत: उचलून 30 लाख बचत

गेल्या वर्षी आदिला नदीला पूर येऊन काही वसाहतीत पाणी शिरल्यामुळे यंदा मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. नगर अभियंता कार्यालय आणि आठ झोनच्या माध्यमातून शहरात मान्सूनपूर्व कामे कामे केली जात आहेत….

नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी

सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह…

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप…

विकास कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन:अंजनगाव बारीच्या ग्रामस्थांचा पाठिंबा, विकासकामे करण्याची मागणी‎

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अंजनगाव बारी सर्कल मधील मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणता युवा संघटनेचे संस्थापक तथा समाजसेवक गिरीश चौधरी यांनी शनिवारी ६…

error: Content is protected !!