महाविक्रम:PM सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर; राज्यात 4,700 घरांवर बसवले सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले असून…

मुख्यमंत्री आमच्या मागण्यांवर सकारात्मक प्रयत्न करतायत:…तर सरकारविरोधात लढायला पुन्हा मैदानात उतरणार, जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे आम्हाला प्रशासनाने सांगितले होते. त्या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी कामे होऊ लागले आहेत. आता…

दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला:सुनेत्रा पवार यांचाही शरद पवारांना फोन; ‘सिल्व्हर ओक’वरून नवे राजकीय संकेत; NCP मध्ये शिजतंय काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन…

शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी, हे युतीच्या भविष्यासाठी चुकीचे:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या…

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार:एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ, तुम्ही संविधान अन् राष्ट्रप्रेमी नाही हेच यातून सिद्ध होतंय- संजय राऊत

देशात एकच पक्ष रहावा हा भाजपचा विचार आहे, त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. एकपक्षीय राजकारणाची ही मुहूर्तमेढ आहे, या देशात फक्त आमचाच पक्ष राहील, आमचाच पक्ष राज्य करेल. इतर…

संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला

राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम…

अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि…

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी…

नाशिक विधान परिषद:गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश, गणेश गीते माघार घेणार; पण भावाच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन कायम

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीसमोर उभा ठाकलेला पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर बंडखोर…

उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार:अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा डाव- युवकांचा आरोप‎

अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रक्रियेच्या विरोधात बुधवारी तरूणाई रस्त्यावर उतरली. या उपगवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत जनआक्रोश मोर्चा काढला….

error: Content is protected !!