राज्यात 3 वर्षात 44 लाख मेट्रिक टन खतांचा वापर:’डीएपी’ तुटवड्यामुळे कृषी विभागाचा पर्यायी खतांचा सल्ला

राज्यात मागील तीन वर्षात खरीप हंगामात सरासरी 44 लाख मेट्रीक टन रासायनीक खतांचा वापर झाला आहे. आगामी काळात खरीपासाठी डीएपी खताचा संथगतीने होत असलेला पुरवठा लक्षात घेऊन डीएपी खतासाठी पर्यायी…

संविधानापेक्षा कोणी मोठं नाही, भावना भडकवू नका:रामदास आठवलेंनी भाजपलाच सुनावलं; बकरी ईदवरून राजकारण तापलं

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले असताना भाजपने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कुर्बानीला कडाडून विरोध सुरू केला आहे. मिरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून गेल्या काही…

दुर्गाडी किल्ल्यावर पुन्हा धार्मिक तणाव; बकरी ईदच्या नमाजवरून भाजप-शिवसेना आक्रमक:कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढले

कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धार्मिक वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. जिल्हा प्रशासनाने ईदच्या दिवशी दुर्गाडी देवी मंदिरात हिंदू भाविकांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्यानंतर भाजप आणि शिवसेना…

सार्थकने रात्री जागून तत्त्वज्ञानात देशाचे नाव चमकवले:अकोल्यातील सार्थक ढोले याला आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक

अकोल्याचा सुपुत्र सार्थक ढोले याने आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. या यशाबद्दल त्याचे वडील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कमलकिशोर ढोले यांच्याशी साधलेला त्यांच्याच शब्दात. सार्थकचे आठवीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील ‘स्कूल ऑफ…

खरीप तोंडावर असतानाही जिल्ह्यात 46 टक्केच झाले पीक कर्ज वाटप:कर्जमाफीचा संभ्रम; खासगी बँकांकडून कमी पुरवठा‎

खरीप हंगाम तोंडावर असतानाही पीक कर्ज वितरणाचे चित्र चिंतेत टाकणारे आहे. यंदा १३२० कोटींच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६११ कोटी ४० लाखांचे वितरण करण्यात आले आहे. वितरणाची टक्केवारी ४६.३२…

कपाट कापून साडेआठ लाखांचे दागिने लंपास:मूर्तिजापुरातील व्यावसायिकाच्या घरात चाेरी‎

मूर्तिजापूर-अकोला मार्गावरील दर्याव नगरसमोर शेतात वास्तव्यास असलेल्या एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी आणि कपाटाचे लॉकर कापून चोरट्यांनी तब्बल ८ लाख ३२ हजार…

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठीच्या प्रवास प्रबोधनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरिता सुरू असलेल्या प्रवास प्रबोधनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशत माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व सामान्यांना कळेल, अशा…

अमरावती- सुरत एक्स्प्रेस आता एलएचबी कोचसह:आधुनिक सुविधांमुळे प्रवास हाेणार आरामदायक‎

मध्य रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये पारंपारिकऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरुन एलएचबी डबे (लिंक हॉफमन बुश) डबे लावण्यात आले. आता अमरावती- सुरत एक्स्प्रेसच्या पारंपरिक आयसीएफ रॅकऐवजी एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे…

पळसोदच्या बंधाऱ्यात टंचाईतही पाणी; शेतकऱ्यांना आधार:भीषण उन्हाळ्यातही भूजलपातळी कायम; परिसरातील विहिरींना मिळाली नवसंजीवनी

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४६ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडल्यामुळे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. अनेक भागांमध्ये विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा अत्यंत भीषण…

सर्वस्वाचा त्याग करणारे शेतकरी,पण आज तेच वंचित हे योग्य नाही:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनात सुरेखा ठाकरे यांचे मत‎

‘उदात्तता बाळगून राष्ट्र विकासार्थ सर्वस्वाचा त्याग करणारा समाजातील एकमेव घटक म्हणजे शेतकरी आहे.परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित आहे,’ असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखा…

error: Content is protected !!