आपबिती… पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून माझा जीव वाचला:निष्पाप कामगारांचा बळी सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच स्फोट
कमी पगार आणि सुरक्षेचा अभाव अशा दुहेरी संकटात काम करणाऱ्या ग्रामीण महिलांच्या…
आईने मंगळसूत्र विकून मुलाला बनवले मिस्टर इंडिया:आहाराचा खर्चही भागत नव्हता, पण त्याने फिटनेस आयकॉन बनत आईला दिले कोटीचे घर-गाडी गिफ्ट
शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात करिअर करू पाहणाऱ्या मुलाला आर्थिक तंगीमुळे पुरेसा आहारही पुरवणे…
भावाचे अपत्य नसल्याच्या संशयातून अवघ्या 13 महिन्यांच्या पुतणीची काकाकडून खांडोळी:तुळजापुरातील घटना, मृतदेहाचे 7 तुकडे केले
भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून माथेफिरू दिराने सख्ख्या भावाच्या १३ महिन्यांच्या मुलीला…
त्र्यंबकेश्वर – रोपवेने 3 तासांचे अंतर 11 मिनिटांत पार:पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे 550 कोटींचा प्रकल्प रखडला होता
त्र्यंबकेश्वर येथे अंजनेरीजवळील पेगलवाडी ते ब्रह्मगिरीदरम्यान ३.९३६ किमी लांबीच्या रोपवेच्या बांधकामाला मंजुरी…
कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत का?:राज्यातील सर्व कार्यालयांचे होणार ‘विशेष ऑडिट’, 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ…
युद्धजन्य परिस्थितीमुळे ‘उमरा’ यात्रेकरू संकटात:महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लीम भाविक सौदीत अडकल्याची भीती, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू
रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमरा' या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे…
डिटोनेटर तयार करताना कसा झाला स्फोट?:SBL कंपनीच्या स्फोटात 17 जणांचा बळी; सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
नागपूरमध्ये आज सकाळी स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या एका स्फोटात तब्बल 17…
अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घातपात:विजय वडेट्टीवार यांचा दावा; AAIB च्या अहवालावर उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100…
बदलापूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तणाव:भाजप महिला नेत्याच्या मुलीवर गुन्हा, आईची पक्षातून हकालपट्टी
बदलापुरात भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याच्या मुलीने प्रभू श्रीरामांबाबत सोशल मीडियावर प्रक्षोभक…
राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयात नाक खुपसू नये!:मोदींचे नेतृत्व सक्षम, संजय राऊत काँग्रेसचे दलाल, नवनाथ बन यांची टीका
युद्धाच्या काळात भारताने काय भूमिका घ्यावी, यासाठी केंद्रीय पातळीवर नेते आणि अधिकारी…