गडचिरोलीतील मायनिंगवर आदित्य ठाकरेंचा स्फोटक आरोप:टायगर कॉरिडॉर उद्ध्वस्त करण्याचा डाव; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीतील काही भागांमध्ये आपल्या जवळच्या उद्योगपतींना लाभ मिळावा यासाठी खाणकाम प्रकल्पांना…

सांगली-साताऱ्यात रंगणार तिरंगी रणसंग्राम:फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतर तानाजी पाटील बाहेर, शेवटच्या दिवशी मोठे ट्विस्ट

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून या मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले…

मित्रांनीच केला मित्राचा घात!:परळीत पैशांच्या वादातून 36 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, 48 तासांत पोलिसांकडून छडा

बीड जिल्ह्यातील परळी येथे रेल्वे रुळावर एका 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने सुरुवातीला हा आत्महत्या किंवा रेल्वे अपघाताचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, बीड पोलिसांनी या प्रकरणाचा…

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात केला:श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर कॉंग्रेसचा गंभीर आरोप, प्रशांत जगतापांची जोरदार टीका

पुण्यातील विधानपरिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या घडामोडीवर…

पुण्यातील राजकीय नाट्य संपलं:अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड; सुनील टिंगरेंनंतर श्रीकांत पाटील यांचीही माघार

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेरचा सस्पेन्स संपुष्टात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरलेले विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज…

उद्धव ठाकरेंना अमरावतीत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, शिंदे सेनेत जाणार?:बच्चू कडूंच्या संपर्कानंतर मोठी घडामोड

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात…

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना -…

पडेगावातील निष्काळजी खोदकामाविरोधात गुन्हा दाखल करावा:मनपा गटनेते गणेश लोखंडे यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी महानगरपालिका शिवसेना -…

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या:तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे, अधिक्षक निलाभ रोहन यांचे आदेश

हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून जिल्हयातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. ४ काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी…

महाराष्ट्रात वाढणार उष्णतेची तीव्रता आणि अतिवृष्टी:30 वर्षांत 2 अंशांपर्यंत तापमान वाढीचा ‘सीएसटीइपी’चा इशारा

‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सीएसटीइपी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसीच्या आकडेवारीचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 2021 ते 2050 या काळात…

error: Content is protected !!