आपल्या स्वतःतील परमेश्वर ओळखला‎ की चित्तवृत्ती शांत होते- रामेश्वर महाराज‎:चारीधाम यात्रा पूर्ण केलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन, कीर्तन सोहळा‎

प्रतिनिधी | कन्नड चराचरातच नव्हे तर प्रत्येकात परमेश्वर आहे तो ओळखण्याची गरज आहे. एकदा का तो ओळखला की सैरभैर झालेल्या चित्तवृत्ती आपोआप शांत होतात, असे प्रतिपादन रामेश्वर महाराज यांनी भिल्ल…

वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण‎सुटल्याने कार एसटी बसला धडकली‎:वैजापूरच्या खंडाळा-कोल्ही शिवारात अपघात, कारमधील पाच जण जखमी‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा-कोल्ही शिवारात रविवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे येथून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने वैजापूरमार्गे जाणाऱ्या सिल्लोड-नाशिक बसला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील…

परभणी – हिंगोली विधान परिषद निवडणूक:चक्रव्यूव्हात सापडलेल्या अभिमन्यू खोतकर यांची अखेर माघार, बजोरीया यांचा मार्ग मोकळा

परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणाऱ्या अभिमन्यू खोतकर यांनी अखेर उमेदवारीतून माघार घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक वर पोस्टही टाकली आहे. उमेदवारीच्या चक्रव्युव्हा मध्ये सापडलेल्या अभिमन्यू…

अवकाळीचा तडाखा:संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट; नाशिक, जळगावसह अकोला जिल्ह्यात पाऊस; राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, 6 जूनपर्यंत इशारा

छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. संभाजीनगर जिल्ह्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वादळी पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी शेतीचे तसेच फळबागांचे…

भाजपने विधान परिषदेसाठी खेळले ओबीसी कार्ड; सिरसाठांना मिळाली संधी:विधानसभेत आई-वडील पराभूत, सरपंच ते न.प.अध्यक्ष पदाने घडवली कारकीर्द

फुलंब्रीचे माजी नगरपंचायत अध्यक्ष सुहास सिरसाठ यांच्या रूपाने भाजपचा छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य विधान परिषद मतदारसंघातील पहिला आमदार होणार आहे. मागील ३६ वर्षांपासून सिरसाठ कुटुंबाला आमदारकी हुलकावणी देत राहिली. वडील…

यंत्रणा कोलमडली:तब्बल 25 हजार शाळाबाह्य मुले प्रवाहाबाहेर राहणार; ‘समग्र’तील कर्मचारी संपाचा परिणाम

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर आली असताना, राज्यातील पहिली ते आठवीतील ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांना २ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देणे…

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा…

राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षाच:1 जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

राज्यातील कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असली, तरी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा…

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला?:तुमच्या हव्यासापोटी निर्माण वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र ‘उडता पंजाब’ झालाय – राजू शेट्टी

“सत्ता आणि हव्यासापोटी निर्माण झालेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होऊन ‘उडता पंजाब’ झाला आहे, हे आता मान्य करा. राज्यात अवैध धंद्यांचा महापूर आला असून गल्लीबोळातील बेकायदा व्यवसायांची यादीच मी तुम्हाला…

धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा:पिस्तूल दाखवत समाधान खिंडकरला दिली थेट जीवे मारण्याची धमकी, नेमके काय घडले?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस…

error: Content is protected !!