रेल्वेलाइन पलीकडील कनेक्शन शहराला जोडा:अंजनगावच्या युवा स्वाभिमान पार्टीचे महावितरणला साकडे, तत्काळ कार्यवाहीची मागणी‎

शहरातील रेल्वे लाईन पलीकडील भागाचा वीज पुरवठा ग्रामीण वाहिनीवरून काढून तो तात्काळ अंजनगाव शहराच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावा, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात…

आंदोलन:औषधांच्या ऑनलाइन विक्रीविरोधात‎ जिल्हाभरातील 4500 मेडिकल बंद‎

सोलापूर अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून शंभर टक्के पाठिंबा मिळाला. या बंदला सक्रिय पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

लोकसहभागातून ‘पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प’:80 फूट पाषाण विहिरीत पाणी, अप्रुका नदीवर नवा प्रयोग, परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ‎

वाढेगाव माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव व श्री बृहत भारत समाज सेवा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच मेडशिंगी व वाढेगावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून सन…

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते…

कुर्डुवाडी पालिकेला वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना:कारभार ”प्रभारी”वर असल्याने धोरणात्मक निर्णय रखडले

कुर्डुवाडी नगरपालिकेचा कारभार गेल्या सुमारे एका वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांविना सुरू असल्याने शहराच्या विकासाला जणू ब्रेक लागला आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत असून,…

कोर्टीत रास्ता रोको करताच वीजपुरवठा सुरळीत:आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फसला; तातडीने सिंगल फेज सुरू

कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सिंगल फेज वीज मिळत नाही. थ्रीफेज विजही रोटेशन पद्धतीने दिवसा न मिळता फक्त रात्रीचाच वेळ दिल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत…

गावही कूस बदलतेय:काळाच्या ओघात गावरान आंबे नष्ट; आडी अन् सुवासही झाला दुर्मीळ

शेतातील बांधावरची जुनी मोठाली गावरान आंब्याची झाडे काळाच्या ओघात नष्ट झाल्याने गावरान आंबा, त्याच्या ‘आडी’ आणि सुगंधही दुर्मिळ झाला आहे. पूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या बांधावर अथवा शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेली…

पाणी, वीज पुरवठा सुरळीत,पण डीपीच जळत असल्याने पिकेही वाळू लागली:वटवटे येथे शेती पंपाचे वर्षभरात 10 ते 12 डीपी जळाले, शेतकऱ्यांचा टाहो

वटवटे (ता.मोहोळ) गावाजवळील महावितरणचा पाणी पुरवठा शेती डिपी वारंवार जळत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वर्षभरात १० ते १२ डीपी जळाले आहेत. तक्रार करून ही अधिकाऱ्याकडून लक्ष दिले जात…

ओढे, नालेसफाईच्या कामाला अखेर वेग:दिव्य मराठीच्या वृत्ताची‎ महापालिकेची दखल‎

पावसाळा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई अत्यंत संथगतीने सुरू होती. प्रशासनाने ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात अनेक नाल्यांमध्ये अर्धवट…

“टेक फेस्ट’मध्ये विद्यार्थ्यांकडून कोडिंग, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन:डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात महोत्सव उत्साहात‎

विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित ‘टेक फेस्ट २०२६’ हा दोन दिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना…

error: Content is protected !!