50 वर्षीय नराधमाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर; भंडाऱ्याच्या लाखनी येथील संतापजनक घटना

एका 50 वर्षीय नराधमाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे घडली आहे. पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली…

नाशिक धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी करावी:छत्रपती संभाजीनगर युवासेनेच्या वतीने पोलिस उपायुक्तांना निवेदन

नाशिक येथे उघडकीस आलेल्या कथित धर्मांतर रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या निदा एजाज खान हिला 7 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली असल्याने छत्रपती संभाजीनगर…

MIM नगरसेवक मतीन पटेलचा आक्षेपार्ह VIDEO व्हायरल:तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप; कारवाईची मागणी

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी वादात सापडलेले एमआयएमचे छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन खान यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते…

विकास लवांडे नकली लोकांचे बुरखे फाडण्यात यशस्वी:सुषमा अंधारे यांनी केले कौतुक; तर संग्राम जगताप, नितेश राणे यांच्याकडून शाईफेकचे समर्थन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक हा त्यांचा विजय असल्याचा दावा केला आहे. आज विकास लवांडे यांच्यासोबत…

TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही:मतीन पटेलला वाचवण्यासाठी ओवेसींची धडपड; मंत्री शिरसाटांची CM फडणवीसांकडे SIT चौकशीची मागणी

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी आणि एमआयएम (MIM) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह…

कॉर्पोरेट जिहाद:41 दिवसांपासून फरार निदा खानला नाशिकच्या एका राजकीय पदाधिकाऱ्यानेही दिला होता आश्रय

टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात 25 मार्चपासून 7 मेपर्यंत (तब्बल 41 दिवस) फरार निदा खानच्या अटकेमुळे अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येणार आहेत. यात तिचा मलेशियातील संपर्क,…

महायुती सरकार बिल्डर धार्जिणे:मीरा भाईंदरमधील ६००० कोटींची २५४ एकर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव – वडेट्टीवार

मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे. मूळची…

इम्तियाज जलील यांच्याकडून निदा खानची पाठराखण:पोलिसांना सहकार्य करणार; संजय शिरसाटांना काडीचा भाव देणार नसल्याचा टोला

एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिची पाठराखण केली. प्रस्तुत प्रकरणातील मुलीने आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. मी…

मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम

पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण…

सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था उरली नाही का?:भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही, पुण्याची कायदा-सुव्यवस्था रामभरोसे- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तरी शेतकऱ्यांचे मोठे हाल…

error: Content is protected !!