जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर महिलांचे गर्भलिंग निदान:गर्भपात रॅकेटप्रकरणी महिला डॉक्टरला अटक; आतापर्यंत चौघांना बेड्या

पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये उघडकीस आलेल्या आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या गंभीर गुन्ह्यात…

‘ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत!’:ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिवसेना शिंदे गटाची सावध भूमिका

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरने खळबळ उडवली असून शिवसेना ठाकरे गटात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे की सर्व खासदार आमच्यासोबत आहेत, तर दुसरीकडे…

ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- मी पुण्यातच, दिल्लीला गेलो नाही; पक्षाकडून व्हीप जारी

शिवसेना ठाकरे गटातील ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून, यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत उद्धव…

तुमचे ‘राजे’ कधी मातोश्रीबाहेर पडले का?:मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का बघा, नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार

15 कोटींची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः किती कोटी रुपये घेतले, हे आधी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के…

‘देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न!’:ठाकरे गटातील फुटीनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप, परिसीमन आणि घटनादुरुस्तीसाठी विरोधक लक्ष्य?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप केले…

काँग्रेस भाजपची ‘ए टू झेड’ टीम:प्रकाश आंबेडकरांची टीका, म्हणाले- काँग्रेसला भाजपला हरवण्यात नव्हे, तर सौदेबाजीत रस

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. भाजप आणि कॉंग्रेस एकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना त्यांनी नांदेड मतदारसंघातील उदाहरण…

‘डरो मत… जे होणार ते होणारच’:6 खासदारांच्या बंडानंतर भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपवरही घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देतानाच भाजपवर जोरदार निशाणा…

लोकशाहीच्या पतनाला कोर्टच जबाबदार!:ठाकरे गटातील फुटीनंतर ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांची थेट सर्वोच्च न्यायालयावर टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर आता ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य करत थेट सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले…

हिंगोली लोकसभेवर पुन्हा गद्दारीचा शिक्का?:नागेश आष्टीकरांच्या निर्णयाने विलास गुंडेवारांची आठवण ताजी

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे हिंगोली लोकसभेवर दुसऱ्यांदा गद्दारीचा शिक्का बसणार आहे. यापुर्वी तत्कालीन खासदार विलास गुंडेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र…

ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंतांची मोठी भूमिका?:ओमराजेंना पुण्यातून चार्टर्डने दिल्लीला नेल्याचा सुषमा अंधारेंचा दावा

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे…

error: Content is protected !!