जनगणनेसाठी शिक्षकांची धावपळ; 1200 नागरिकांची स्व-गणना पूर्ण:दिग्रसमध्ये शिक्षकांची तळपत्या उन्हाने होतेय दमछाक‎

देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेल्या “जनगणना-२०२७”च्या पहिल्या टप्प्याला दिग्रस शहरासह ग्रामीण भागात वेग आला असून, उष्णतेत शिक्षक, पर्यवेक्षक आणि कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. भर उन्हात घराघरांत जाऊन…

पांडवदेवी मंदिराला मिळणार नवसंजीवनी:जीर्णोद्धारासह पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी नवी कार्यकारिणी सरसावली‎

ऐतिहासिक वारसा, प्राचीन स्थापत्यकला आणि परिसरातील लाखो भाविकांचे धार्मिक श्रद्धेचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या मारेगाव येथील हेमाडपंथी पांडवदेवी मंदिराच्या विकासासाठी आता नव्या कार्यकारिणीने कंबर कसली आहे. अनेक वर्षांपासून निधीअभावी दुर्लक्षित…

खानापुरात अशुद्ध पाणीपुरवठा, ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीत हल्लाबोल:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे बीडीओंसमोर सादर

खानापूर गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही अशुद्ध असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माजी उपसरपंच संदीप…

मोर्शीत दीड वर्षांपासूनचा पाणंद रस्त्याचा वाद मिटला:कोपरा-अहमदपूर पाणंद रस्त्याचे काम आता वेगाने सुरू

मोर्शी तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपूरच्या सीमेवरील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्त्याचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे आणि महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यावर तोडगा…

फुबगाव येथील ३४ बाधित कुटुंबांचा १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा:पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले, प्रशासनाकडे केली मागणी

चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव-सैदापूर येथील ३४ बाधित कुटुंबांनी १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. १९ जुलै…

आरबीएसकेमुळे ८७९ बालकांना नवसंजीवनी:अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) प्रभावीपणे राबवला जात आहे. या योजनेतून आतापर्यंत ८७९ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. याशिवाय, ४५४७ इतर विविध शस्त्रक्रिया करून हजारो कुटुंबांना…

वरुडमध्ये अतितापमानामुळे संत्रा-मोसंबीची फळगळ:शेतकऱ्यांकडून हेक्टरी १ लाखाच्या मदतीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

वरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाने प्रतिहेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर…

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य:३० जूनपर्यंत न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी ३० जून २०२४ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत…

संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधनासाठी फेलोशिप:अमरावती विद्यापीठाकडून संशोधकांना आर्थिक सहाय्य

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे श्री संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाला फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. दानदाते श्री वासुदेवराव देशमुख यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीतून ही योजना राबवली…

अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल:चंचल अग्रवाल सचिव; २०२६-२८ साठी कार्यकारिणीची निवड

परतवाडा येथील अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल यांची, तर सचिवपदी चंचल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी २०२६-२८ या कालावधीसाठी असेल. नुकत्याच झालेल्या आमसभेत सर्वसंमतीने या पदाधिकाऱ्यांची…

error: Content is protected !!