अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा…

वायएसपीच्या दाव्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या:काँग्रेसकडे वासंती मंगरोळे, हर्षजीत देशमुख यांची उमेदवारी मागणी

अमरावती: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने (वायएसपी) दावा केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडे दोन इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने या निवडणुकीची रंगत…

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार:आज दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 25 वर संधी

अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांकडून आज, सोमवार, २५ मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत….

आदिवासी समाजाने एकजुटीने राहून आवाज उठवला पाहिजे:मंत्री डॉ. अशोक उईके, गुणगौरव सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद‎

येथील सहकार भवन, आर्णी रोड येथे १७ मे रोजी जिल्हास्तरीय आदिवासी समाजाच्या कृतज्ञता तथा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील आदिवासी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला….

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या…

किशोर बोरकर यांची एसआयआरसाठी समन्वयक म्हणून निवड:बडनेरा विधानसभेसाठी मतदार यादी पुनरिक्षण अभियानासाठी जबाबदारी

मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानासाठी काँग्रेसने बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी महानगर अध्यक्ष किशोर बोरकर यांची समन्वयक म्हणून निवड केली आहे. मतदारांची नावे यादीतून…

महात्मा फुले चित्ररथाचे नेरपिंगळाईत भव्य स्वागत:अखिल भारतीय समता परिषदेचा समाजप्रबोधनाचा उपक्रम

नेरपिंगळाई येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विशेष चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी…

‘मिशन आयएएस’ आदर्श पिढी घडवत आहे – विकास खारगे:अमरावतीच्या संस्कार शिबिराच्या समारोपात कौतुक

‘मिशन आयएएस’ संस्था उद्याची आदर्श पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. ज्या विद्यार्थ्यांना समाजाची सेवा करायची आहे आणि लोककल्याणकारी…

मोर्शीत वारंवार वीजपुरवठा खंडितची समस्या:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयावर मोर्चा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

मोर्शी शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येविरोधात आज शनिवारी डोंगरयावली, हिवरखेड, दापोरी, घोडदेव आणि सालबर्डी परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर…

पॉस मशीनवरून एप्रिलचा डेटा गायब:तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक अडचणी, अचलपुरातील नागरिक त्रस्त

राज्य शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचलपूर तालुक्यात राशनधारकांना केवळ दोन महिन्यांचाच धान्यसाठा मिळत आहे. यामुळे राशनधारक आणि…

error: Content is protected !!