एमडीड्रग्ससह 4 जणांना गुन्हे शाळेकडून अटक:गुन्हे शाखेची कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त‎

एका चारचाकी वाहनातून एमडी ड्रग्स हा आम्लीपदार्थ वाहून नेणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आर्णी मार्गावर असलेल्या भामराजा गावाजवळील टोल नाक्यावर बुधवारी २० मे रोजी…

39 ठिकाणी बोरवेल अधिग्रहित; चार गावांना टँकरने पाणीपुरवठा:मारेगाव तालुक्याला बसतेय पाणीटंचाईची झळ‎

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने मारेगाव तालुक्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली असून, नागरिकांना…

पावसाळ्याच्या तोंडावर संरक्षण भिंतीचे काम सुरु:नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू, कोट्यवधींचा निधी पाण्यात‎

दिग्रस नगर परिषद हद्दीतील वाल्मिकनगर बायपास आर्णी पुलापासून जुन्या आर्णी पुलापर्यंत सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे…

25 मे रोजी अमरावतीत शून्य सावली दिवस:दुपारी काही सेकंदांसाठी सावली अदृश्य होणार

येत्या २५ मे रोजी अमरावतीत ‘शून्य सावली दिवस’ अनुभवता येणार आहे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सुमारे ५२ सेकंदांसाठी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल. हा कोणताही चमत्कार…

भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास इर्विन चौकात अनुभवता येणार

पुण्यातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली, त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. हा ‘भिडेवाडा चित्ररथ’ बुधवार, २० मे रोजी अमरावतीत दाखल होणार असून, अखिल भारतीय महात्मा फुले…

ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा:अध्यक्ष संतोष वाघमारे; सरचिटणीसपदी निशिकांत देशमुख, निलेश रामगावकर

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ही निवड प्रक्रिया धामणगाव रेल्वे येथील शासकीय…

पिंपळोद: बोर्डी नदीवरील पूल, रखडलेल्या रस्त्यांसाठी:पालकमंत्र्यांना साकडे, जीवघेणा प्रवास थांबवण्याची मागणी

पिंपळोद गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पांदण रस्ते, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील…

‘कसं काय?’ आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:’माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा संदेश पोहोचवते

राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक…

पुसली धरणात बुडून 3 सख्ख्या भावंडांचा मृत्यू:तिघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले, अंघोळीला गेल्याने घडली दुर्घटना

अमरावती जिल्ह्यातील पुसली धरणात 3 चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हे तिघेही रविवारपासून बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले. एकाच घरातील…

अपर आयुक्त राजेश खवले यांचा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना कानमंत्र:यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजनाचे महत्त्व सांगितले

नागपूरचे अपर आयुक्त राजेश खवले यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खचून न जाता सातत्याने परिश्रमपूर्वक नियोजनबद्ध रीतीने योग्य अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येते,…

error: Content is protected !!