कोळसा प्रदूषण; नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण:अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची माहिती,

कोळसा प्रदुषणाने होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून सर्वंकष धोरण तयार करण्यात येत आहे. त्याचा फायदा नागरिकांना होणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव, वेकोली प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष विकास खारगे…

दोन- तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट:तालुक्यातील कपाशी उत्पादकांसमाेर प्रश्नचिन्ह‎

मारेगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मृग नक्षत्राच्या आगमनानंतर पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची टोबणी केली. मात्र त्यानंतर तालुक्यात केवळ तुरळक…

फेट्रा येथील स्मशानभूमीची दहा गुंठे जमीन कधी हस्तांतरीत होणार:स्मशानभूमीची दुरवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष,ग्रामस्थांमध्ये नाराजी‎

फेट्रा गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीच्या विकासाकरीता निधी मिळाला आहे. परंतु त्या निधीचा उपयोग झाला नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीसाठी दहा गुंठे जमीन दान देण्यात आली, अशी माहिती…

एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला न्यायालयाचा ब्रेक:शेअर मूल्यवाढीच्या निर्णयावर चर्चा करण्यास मनाई, पुढील सुनावणी 1 जुलैला

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (एडीसीसी) २१ जून रोजी होणारी विशेष सभा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे रद्द करण्यात आली आहे. बँकेचे संचालक रवींद्र गायगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर…

पत्रकार हेमंत निखाडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार:कृषी पत्रकारितेतील योगदानाबद्दल शासनाकडून सन्मान

अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शुक्रवारी विविध पुरस्कार जाहीर केले. यामध्ये तिवसा तालुक्यातील पत्रकार हेमंत निखाडे यांना पत्रकारिता गटातून प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लवकरच मुंबई…

मोरगडमध्ये पाणीटंचाई:आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, माखल्याची विहीर निकामी; नागरिकांची 2 किमी पायपीट

मेळघाटात पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा (छोटा खड्डा) खोदून पाणी मिळवावे लागत आहे. दुसरीकडे, प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहीर बंद पडल्याने…

शेतकरी विकास मंचाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन:सरसकट कर्जमाफीची मागणी, अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचा दावा

शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप…

21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस:दिनमान 13 तास 13 मिनिटे, उत्तर गोलार्धात ‘समर सॉलस्टाईस’चा अनुभव घ्या

खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी आजचा रविवार (२१ जून) हा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तर गोलार्धात रविवारी वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, दिनमान १३ तास १३ मिनिटांचे असेल. मराठी विज्ञान परिषदेच्या…

माजी आमदार बी.टी. देशमुख अनंतात विलीन:सरकारी इतमामात पार पडले अंत्यसंस्कार, दोन मुलींनी दिला मुखाग्नी

विधान परिषदेत ३० वर्षे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्यावर शनिवारी सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष आदेशानुसार, हिंदू स्मशानभूमीत हा…

खाकीचा बनावट रुबाब दाखवून 52 हजारांना गंडा:एअर इंडियात नोकरीचे आमिष देत युवकांची केली फसवणूक‎

स्वतः पोलिस दलात कार्यरत असल्याची खोटी बतावणी करून आणि “एअर इंडिया’ कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित तरुणांना ५२ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार आर्णी तालुक्यात उघडकीस आला…

error: Content is protected !!