ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

हायकोर्टात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द, मात्र दारू दुकान राहणार बंदच:महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रकरण, सुनावणी न घेता मतदारसंख्या कमी केल्याचा ठपका

नगरपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक चौकातील देशी दारू दुकान बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. मतदार यादीतील नावे कमी करून दुकान बंद करण्याचा निर्णय...

नाल्याची दुरवस्था; वाल्मिक नगर जलमय:दिग्रस येथील नागरिक त्रस्त, नगर परिषदेला निवेदन, उपाययोजना करण्याची मागणी‎

शहरातील वाल्मिकनगर परिसरात नाल्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. २३ जून रोजी झालेल्या पावसानंतर नाला तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी थेट वस्तीत...

कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित:रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात...

हिरुड शहापुर येथील शेतकरी बघणे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार:शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते जपणारे म्हणून ओळख‎

नजिकच्या हिरुड, शहापूर येथील युवा, प्रगतशील शेतकरी तसेच दत्तपूर्णा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष उमेश बघणे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशस्वीतेबद्दल जिल्हा परिषदेचे...

‘आपले सरकार’ची ग्रामीण भागातील आयडी शहरात चालवणाऱ्यांना नोटीस:विजेच्या लपंडावाने नागरिक,‎व्यवसायिक, दुकानदार त्रस्त‎

तालुक्यातील काही ठिकाणी आपले सरकार केंद्रात एसडीओ, तहसीलदार,नायब तहसीलदार यांना अनागोंदी कारभार दिसून आला आहे. ग्रामीण भागातील आयडी चा वापर शहरी भागात केल्याची बाब उघडकीस आली आहे. केंद्रामध्ये मूलभूत सुविधेसह...

अचलपुरच्या दोनोडा शाळेत सुरु होणार सहावी, सातवीचा वर्ग:विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश, सुमारे 30 विद्यार्थी होते शिक्षणापासून वंचित‎

अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षीपासून सहावी व सातवीचे वर्गदेखील सुरू होणार आहेत. इमारत पुरेशी नसल्यामुळे हे वर्ग गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे...

शिक्षकांच्या आक्रमक भूमिकेने उपसंचालक कार्यालय दणाणले:मोफत शिक्षणप्रकरणी शिक्षक झाले आक्रमक‎

सामान्यांचे मोफत शिक्षण संपवण्याचा डाव शासनाने आखला आहे. तो यशस्वी करण्यासाठी आधी मराठी शाळा बंद पाडण्याचे धोरण आखण्यात आले. आता त्याहीपुढे जाऊन विचित्र ऑनलाईन संचमान्यतेद्वारे शिक्षकांची संख्या घटविण्याचे काम सुरु...

वैरागमध्ये ठाकरे गटाचे ‘जोडे मारो आंदोलन’:शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गद्दार खासदारांच्या निषेधार्थ "जोडे मारो आंदोलन" करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण व विनाअट कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी करण्यात...

मृग नक्षत्र कोरडे:सांगोला तालुक्यात 30 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या, 40 हजार हेक्टरचे नियोजन कोलमडले; फळबागांसह ऊस पिके संकटात‎

मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या...

पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट:बार्शी तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उन्हामुळे बाष्पीभवन वाढले, उपशासाठी दररोज दोन तास परवानगी‎

सध्या पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी बार्शी तालुक्यातील पिंपळगाव ढाळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, तीव्र उन्हामुळे तळ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे उपलब्ध...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा