गडचिरोलीत हत्तींच्या निरीक्षणासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ला वन विभागाची परवानगी:संस्थेला एक वर्षाची मुदत

महाराष्ट्र वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय निरीक्षण आणि अचूक माहिती संकलित करण्यासाठी एक वर्षाची अधिकृत परवानगी दिली आहे….

महावितरणचा वर्धापन दिन:प्रभावी नियोजनामुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी – सीएमडी लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची…

तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार:कृषिमंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा, कर्जमाफीचे निकष बदलण्यावरही केले भाष्य

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार…

पालघर हादरले!:दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओच्या बळावर ब्लॅकमेलिंग, आरोपी फरार

पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरातून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा…

सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी

केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ…

इराण-अमेरिका तणावामुळे नागपूर विमानतळाला फटका:आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द, साडेचार महिन्यांत 74 कोटींचा महसूल

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला आहे. या जागतिक संकटामुळे नागपूरहून दोहा येथे जाणारी ‘कतार एअरवेज’ आणि शारजाह येथे जाणारी ‘एअर…

पावसाळ्यात 46% कचरा नद्यांद्वारे समुद्रात; धोका वाढला:FSIने ‘कॅचमेंट-टू-कोस्ट’ धोरण जाहीर केले, महाराष्ट्राचे किनारे ‘अति-घाण’

वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारतातील मान्सून (पावसाळा) हा समुद्रातील प्लास्टिक आणि कचरा वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. पावसाळ्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शहरांमधील कचरा नद्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जातो, ज्यामुळे सागरी…

हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी…

मंत्रिमंडळ नोटवरून नवा वाद:कर्जमाफीसाठी कमी निधी लागावा म्हणूनच अटी घातल्या- रोहित पवार; वडेट्टीवार म्हणाले, ‘कर्जमाफी फसवी’

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित…

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार!:बच्चू कडू यांचा निर्धार; कर्जमाफीत फसवणूक झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे…

error: Content is protected !!