लेखक, तंत्रज्ञांसारखी मंडळी समाजासाठी मोठी देणं:ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सत्कार समारंभात मान्यवरांचा अभिप्राय, शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव‎

लेखक, तंत्रज्ञ, संशोधक, खेळाडू, कलावंत ही गुणी मंडळी समाजासाठी मोठी देणगी आहे. त्यामुळे या वारशाची जपणूक करणे हे आपले प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याचा अभिप्राय ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदविला. मोर्शीच्या आर….

वरूड परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी:आ. चंदू यावलकरांच्या हस्ते केले जाणार उद्घाटन‎

येत्या २१ जून रोजी होऊ घातलेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाच्या निमित्ताने वरूड शहरात पतंजली योग समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. या जागतिक महोत्सवात वरूडकरांनी हजारोंच्या संख्येने…

मेळघाटातील पाणीच्या प्रश्नांसाठी आ. कडूंचा मजीप्रा कार्यालयात ठिया:अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा‎

अचलपूर विधानसभा मतदारसंघासह मेळघाटातील नागरिकांना प्रशासकीय दिरंगाई आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. या समस्येसाठी आमदार कडू यांनी गुरूवारी…

कर थकित ठेवणाऱ्या दोन मालमत्तांना सील:व्यापाऱ्यांकडे 36 लाखाची थकबाकी, पालिकेची कठोर पावले उचलण्यास सुरुवात‎

मालमत्ता कर थकित ठेवणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने मागील काही दिवसांपासून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत ४ जून रोजी राजापेठ…

महागाई वाढल्याने गणवेशाचा निधी घटला:शासनाकडून यंदा 240 रुपये, जिल्ह्यातील 14 पं.स.च्या 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसमोर संकट‎

आगामी शैक्षणिक वर्ष (२०२६- २७) सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले असताना, शासनाने मोफत शालेय गणवेशाच्या निधीत थेट २० टक्क्यांची कपात केली आहे. प्रति गणवेश ३०० रुपये देण्याचा प्रघात असताना,…

पंचशील नगर परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा:अतिरिक्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

शहरात मुबलक पाणी असून शहरवासीयांना एक दिवसाआड भरपूर पाणी मिळत असताना, शहराचाच एक भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे….

वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिक घेणार शपथ:‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती : लोकसहभागातून संवर्धन‎

वसुंधरेच्या रक्षणासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व नागरिक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शपथ घेणार आहेत. त्याचप्रमाणे विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी…

पालखी सोहळ्यात सुविधांसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे:पालखी तळावरील अतिक्रमणे तात्काळ काढा

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि. २५ जुलै रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात….

करमाळ्याच्या खातगाव जि.प. शाळेने उभे केले ‘हरित मॉडेल’:प्लॅस्टिक गोळा करून रोपवाटिका, शिक्षकांच्या जिद्दीमुळे गावागावांत पर्यावरण क्रांती‎

केवळ ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करून किंवा त्या दिवसापुरतेच निसर्गाविषयी वर्तन ठेवून आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. वर्षभर पर्यावरण संवर्धनाबाबत पोषक पद्धतीने वागणे आणि वेगवेगळे उपक्रम राबवणे…

यमाई तलाव ट्रॅकची दुरवस्था, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:पंढरपूर पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी‎

पंढरपूर शहरातील नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे फिरण्याचे मुख्य केंद्र असलेल्या यमाई तलाव ट्रॅक (उद्यान) परिसराला सध्या प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. एकेकाळी सुंदर आणि शांत असलेल्या या परिसरात आता समस्यांचे…

error: Content is protected !!