जोर्वेत 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा:प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव- माजी मंत्री थोरात‎

एक जून हा अनेकांचा अधिकृत वाढदिवस असतो; परंतु संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक जोर्वे गावाने एकत्र येत तब्बल ४११ महिला व नागरिकांचा फेटे बांधून, पारंपारिक पद्धतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा…

पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

घातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदे) याला अखेर श्रीगोंदे पोलिसांनी शिताफीने अटक केली…

आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज‎:”मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध…

सन्मान मिळवण्यासाठी लोकाभिमुख कार्य महत्त्वाचे:तहसीलदार रतनव यांचे प्रतिपादन, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यासह तिघांना निरोप‎

“प्रशासकीय खुर्चीत काम करताना जनताभिमुख निर्णय घेतल्यास त्याचे समाधान वेगळे असते. कर्तव्य बजावताना पदापेक्षा सेवेने आनंद मिळायला हवा. अशा सन्मानाची सेवापूर्ती खूप कमी लोकांच्या आयुष्यात येते आणि हा सन्मान मिळवण्यासाठी…

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत “मुशाफिरी यात्रा’

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे….

नाशिकनंतर पुण्यात आयटी कंपनीत कॉर्पोरेट जिहाद:हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव

नाशिकनंतर महाराष्ट्राची आयटी राजधानी असलेल्या पुण्यातही (हिंजवडी) कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी…

ओबीसींचे 12 जूनला राज्यव्यापी आंदोलन:ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा, सरकारला अल्टिमेटम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १२ जून…

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले – यापुढे त्रास होणार नाही याची गॅरंटी दिली

गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी…

कांदा उत्पादकांना मोठा दिलासा:नाफेड, एनसीसीएफच्या खरेदीवरील बाजार शुल्कातून सूट; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘किंमत स्थिरता निधी’ योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत होणाऱ्या कांदा खरेदीवर आता ‘बाजार शुल्क’ आकारले जाणार…

जून 2026 पासून पालकांच्या खिशाला कात्री:शालेय बस शुल्कात 15 टक्के वाढ; वाढती महागाई आणि देखभालीचा खर्च कारणीभूत

राज्यातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीचा फटका आता थेट शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना बसणार आहे. महाराष्ट्रातील शालेय बस चालक-मालक संघटनेने (SBOA) येत्या जून २०२६ पासून शालेय बस वाहतूक शुल्कात १५ टक्के…

error: Content is protected !!