आधुनिक युगात स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे:आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन, बोरुडे मळ्यात मान्यवरांनी 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार‎

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर…

संतांनी समाजाला सदाचार, अध्यात्म‎अन् मानवतेचा खरा मार्ग दाखवला‎:पाळधी येथील कीर्तनात संग्राम महाराज भंडारेंनी व्यक्त केले परखड मत

पाळधी संतांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दिला, तर शूरवीरांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. संत आणि शौर्य परंपरेच्या संस्कारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता आजही तेजस्वी आहे, असे…

संभाजीनगर पोलिस आयुक्तांची फसवणूक करू पाहणारे तोतये ‘सीआयडीबी’ जेरबंद:तिघांना अटक, गळ्यातील आयकार्डच्या लेसमुळे आली शंका

“आम्ही सीआयडीबी टीमचे राष्ट्रीय अधिकारी आहोत. पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांत मदत करू’ असे सांगत पोलिसांनाच फसवू पाहणाऱ्या एका महिलेसह तिघांना स्वत: पोलिस आयुक्तांनी गजाआड केले. विशेष म्हणजे, हे तोतये अधिकारी पोलिस…

जगावर परिणाम:गॉडझिला एल निनो, 3 महिने देशात दुष्काळसदृश स्थिती, पुराचीही शक्यता, आता जागतिक हवामान संघटनेने दिला इशारा

आयएमडीनंतर आता जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) देखील जागतिक हवामानाबाबत एक अत्यंत धडकी भरवणारा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या हवामान संस्थेच्या ताज्या अपडेटनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरात अल…

गुजरातमध्ये मुंबई पोलिसांच्या छाप्यात 74 कोटींचा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त:ड्रग्ज माफियांविरोधात साकीनाका पोलिसांची थेट राज्याच्या सीमेपार कारवाई

राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला तोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता थेट आंतरराज्य सीमा ओलांडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. साकीनाका पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात धाड टाकत ७४ कोटी ७६…

भोंदू खरातचा ताबा घेणार नाशिक पोलिस:फसवणुकीच्या 2 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित, मिरगाव जमीन फसवणूकप्रकरणी सिन्नर कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी

भोंदू अशोक खरातच्या अडचणींत वाढ सुरूच असून ईडी आणि सिन्नर पोलिसांच्या तपासानंतर नाशिक शहर पोलिस त्याचा ताबा घेण्याच्या तयारीत आहेत. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल २ फसवणुकीच्या गुन्ह्यांत त्याचा ताबा मागितला…

महाराष्ट्राच्या पराक्रमी लेकीचे कोडकौतुक:वय वर्ष 11, शिखर सर केले 16; ठाण्याच्या ग्रिहिथाचा मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून गौरव

ठाणे येथील युवा गिर्यारोहक ग्रिहिथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी भारतातल्या 16 राज्यांतील 16 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा पराक्रम केला. “मिशन इंडिया समिट – 16 राज्ये,…

हातभट्टीची दारू अधिकृत करा:शासनालाही महसूल मिळेल; रामदास आठवलेंची मागणी; मराठा आरक्षण आणि ओबीसी उपवर्गीकरणावरही भाष्य

आपल्या हटके वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी भिवंडी दौऱ्यात एक अजब मागणी केली आहे. राज्यातील विषारी दारूमुळे होणारे मृत्यू…

व्यापारात सेवाभाव महत्त्वाचा- डॉ. माशेलकर:स्टेशनरी असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार प्रदान

व्यापार करताना केवळ आर्थिक नफ्यावर लक्ष केंद्रित न करता समाजाप्रती सेवाभाव जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने आयोजित…

मुख्यमंत्र्यांचे विधान शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक: राजू शेट्टी:’लाडकी बहीण’ योजनेसारखा ‘कर्जमाफी’चा खेळ खपवून घेणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी कर्जमाफीवरील विधानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असून, ‘लाडकी…

error: Content is protected !!