येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा, अहिल्यानगरमध्ये केले मोठे विधान

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. राज्य सरकारने राजमाता…

छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे!:महायुतीचा विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, एकूण 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर,…

सरकार माझ्या हत्येची वाट पाहतंय का?:मुख्यमंत्र्यांकडे मागूनही संरक्षण नाही, माझ्यासह कुटुंबाला धोका- विकास लवांडे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या जीवाला आणि कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे…

गरीब नगरमधील कारवाईचा बदला!:मुंबईला हादरवणाऱ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघड; तपासात धक्कादायक माहिती समोर

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील गरीब नगर परिसरात महापालिकेने धडक मोहीम राबवत पाच दिवसांत 400 हून अधिक अवैध बांधकामे जमीनदोस्त केली होती. याच अतिक्रमणविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी थेट…

हाय प्रोफाइल केसेस हातळणाऱ्या ED अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती!:नीरव मोदी, मेहुल चोक्सीसह नवाब मलिक अन् संजय राऊतांच्या केसचाही केला होता तपास

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी सेवेची 11 वर्षे शिल्लक असतानाच अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याने प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या सिलीगुडी येथे कार्यरत असलेल्या…

हिंगोली-वाशीम मार्गावर पोलिसांचा छापा:कारसह 7.38 लाखांचा गुटखा जप्त, दोघांवर बासंबा ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या पथकाने शनिवारी ता. 30 छापा टाकून एका कार सह 7.38 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी बासंबा…

नागपूरच्या भांडेवाडीत दररोज 28 टन बायोगॅस निर्मिती:मनपाला वर्षाला 15 लाखांची रॉयल्टी, कचरामुक्तीचा ‘नागपूर पॅटर्न’

नागपूर महानगरपालिकेने शहरातील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भांडेवाडी डम्पिंग ग्राऊंडवर देशातील पहिला आणि आशियातील सर्वात मोठा ‘म्युनिसिपल सॉलिड वेस्ट-टू-कॉम्प्रेस्ड बायो गॅस’ प्रकल्प पूर्ण झाला आहे….

नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रिम’ची देशपातळीवर दखल:ज्ञानरथाच्या माध्यमातून शैक्षणिक जागरूकतेचा अनोखा संदेश

नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रिम’ उपक्रमाची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. टपाल विभाग आणि…

गडचिरोलीच्या दुर्गम भागात 20 हजार धुररहित चुलींचे यशस्वी वितरण:दरवर्षी 41 हजार टन जळाऊ लाकडाची होणार बचत

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि एटापल्ली या दुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये 20 हजार धुररहित सुधारित चुलींचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे आरोग्य आणि…

राऊतांना अभिषेक बॅनर्जींचा पुळका..:..मग बंगालमधील हिंदू अन् कार्यकर्त्यांच्या हत्येवेळी गप्प का होता? नवनाथ बन यांचा सवाल

जनाब संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका येत आहे. पण याच बंगालमध्ये भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची, संघाच्या स्वयंसेवकांची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा संजय राऊत गप्प…

error: Content is protected !!