रणगाड्यांचे माहेरघर आता दारूगोळा निर्मितीचे हब:वर्षभर युद्ध चालले तरी दारूगोळा पुरवण्याची प्रकल्पात क्षमता‎

ऐतिहासिक वारसा आणि लष्करी महत्त्वाचा केंद्रबिंदू‎असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने संरक्षण उत्पादन‎क्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. १८ व्या‎शतकापासून सैन्याच्या हालचालींचे प्रमुख केंद्र‎राहिलेल्या या जिल्ह्याची ओळख आता देशाचे प्रमुख‎‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरर हब’ म्हणून…

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎

आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त…

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद…

वादळी पावसामुळे घरांची पडझड, कांदा अन् फळबागांचे मोठे नुकसान:झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, आ. काळेंच्या प्रशासनाला सूचना‎

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वारा झाला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडून गेले, तर काही…

संघर्ष अन् अडचणींतून उभे राहिलेले मार्केट आज राज्यात अग्रगण्य- गडाख:घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 6 नव्या व्यावसायिक गाळ्यांचा शुभारंभ‎

सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक अडचणी, आव्हाने आणि मर्यादा असतानाही आम्ही घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात हे मार्केट उभे करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, येथील…

अकोल्याच्या दुर्गम भागात मुक्कामी एसटी पुन्हा धावली:15 जुनपासून राजूर ते रतनवाडी, सांम्रद, घाटघर ते शेंडी व परत राजूर ही बस धावणार‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, पर्यटकांची पंढरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यातील दुर्गम रतनवाडी आणि साम्रद गावांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुक्कामी एसटी…

साताऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन लोकांना गंडवणारे 17 जेरबंद:छापेमारीत लॅपटाॅप, रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून सातारा पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. हे सायबर चोरटे ‘अ‍ॅमेझॉन’वरून खरेदी झाल्याची खोटी बतावणी करून अमेरिकन नागरिकांना डॉलरमध्ये गंडवत…

पंतप्रधान आवास योजना:घरकुलासाठी नदीपात्रातील पूर्ण साठ्याच्या 10% वाळू मोफत, राज्यात 1.77 लाख कोटींची गुंतवणूक, 12 लाख घरांचे बांधकाम मार्गी

राज्यातील नदीपात्रात उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू आता पंतप्रधान घरकुल योजनेतील घरांच्या बांधकामासाठी मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकारने १५ मे रोजी हा नवा आदेश जारी केला…

काॅर्पोरेट जिहाद:निदाचा आश्रयदाता नगरसेवक मतीन पटेल पोलिसांना साेमवारी शरण येणार, कोणतीही पळवाट न उरल्याने शरण यावेच लागणार

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन आता छत्रपती संभाजीनगरशी जोडले गेले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएमचा…

माझे लग्न का लावून देत नाही?:मुलाने जाब विचारत आईला जिवंत जाळले, आरोपीला अटक; धुळ्यातील धक्कादायक घटना

ग्रामीण भागात तरुणांची लग्ने न जमण्याची समस्या किती भीषण स्वरूप धारण करत आहे, याचे एक सुन्न करणारे वास्तव धुळे तालुक्यातून समोर आले आहे. लग्न लावून देत नसल्याच्या संशयातून एका ४५…

error: Content is protected !!