शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार:कृषीमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील

शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे…

भाजपसह काँग्रेसकडूनही UAPA गैरवापर:प्रकाश आंबेडकर म्हणाले- प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेला फौजदारी शिक्षा मानले जाऊ शकते का?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व काँग्रेसवर दलित, आदिवासी व मुस्लिमांचा आवाज दडपण्यासाठी जाचक यूएपीए कायद्याचा शस्त्रासारखा वापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवर…

अस्थमा नियंत्रणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ महत्त्वाचा:भारतात 3.5 कोटी लोकांना दम्याचा त्रास, ‘कंट्रोलर इनहेलर्स’चा नियमित वापर करा- तज्ज्ञ

दमा (अस्थमा) हा केवळ तात्पुरता त्रास नसून, श्वसनमार्गातील सूज (इन्फ्लेमेशन) हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ खोकला किंवा श्वास लागणे यांसारखी तात्पुरती लक्षणे कमी करण्याऐवजी श्वसनमार्गातील सूज नियंत्रित करणे…

NTA मुख्यालयातूनच NEET पेपर फुटला?:मोटेगावकरने मुख्य पॅनलमध्ये माणसे पेरली, कुलकर्णीने 132 प्रश्न फोडले, लातूरमध्ये सरकारी जागेत क्लासेस, वाचा सारे कारनामे

देशातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या गोपनीयतेचे धिंडवडे खुद्द राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) दिल्लीतील मुख्य कार्यालयातच उडाले असण्याची धक्कादायक शक्यता आता समोर आली आहे. एनटीएने अत्यंत विश्वासाने नेमलेल्या काही…

राऊत आज पवारांविरोधात, उद्या उद्धव ठाकरेंविरोधातही बोलतील:राज्यसभेसाठी काँग्रेसची सुपारी घेऊन उबाठा संपवण्याचं काम- नवनाथ बन

संजय राऊत हे राहुल गांधींची चाकरी करत असून पक्ष संपवण्याचं षडयंत्र रचत आहे. भविष्यात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर मातोश्रीचे…

मृत्यूनंतर पुन्हा कबरीबाहेर आली फाजिला:पोलिसांनी बॉडी बाहेर काढून केला पोस्टमार्टेम; मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे गळा आवळून झाल्याचे स्पष्ट

पोलिसांनी कबरीतून काढून फाजिला शेख नामक एका नवविवाहितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विवाहितेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा करत तिच्या सासरच्यांनी तिचा दफनविधी उरकला होता….

समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या:प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे

मी कधीच स्वतःहून कोणाला चर्चेसाठी निमंत्रण देत नाही. परंतु, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बोलण्यात एक आपुलकी आणि माया दिसून आली, तसेच मुख्यमंत्र्यांकडून 100 टक्के मागण्या मान्य करून घेऊ असा…

पीएम 12 वर्षांच्या वनवासानंतर नेदरलँडमध्ये जाऊन सांगतात ‘बुरे दिन’ येणार:इराणशी संबंध ताणले, पेट्रोल 20 रुपयांनी महागणार, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि त्यांनी देशाला सांगितले की अच्छे दिन येणार आहेत. 12 वर्षांच्या वनवासानंतर (दुसऱ्या देशात) नेदरलँडमध्ये जाऊन म्हणाले की बुरे दिन येणार आहेत तयार…

रोहित पवारांची शरद पवार गटाच्या बैठकीकडे पाठ:शरद पवारांनी तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची प्रशंसा केल्याने नाराज झाल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची प्रशंसा केल्यामुळे आमदार रोहित पवार नाराज झाल्याचा दावा केला जात आहे….

पुण्यात टोळीयुद्ध पेटले!:माजी नगरसेवक आंदेकर हत्येचा बदला, मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून अन् कोयत्याने वार करत निर्घृण हत्या

पुणे शहरात टोळीयुद्धाने पुन्हा हिंसक वळण घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बालाजी…

error: Content is protected !!