हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्यांचा पोलिसांतर्फे सत्कार:नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

हिंगोली शहरात पोलिस विभागाच्या वतीने हेल्मेट सक्ती नंतर आता हळूहळू दुचाकी वाहन चालक हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने शनिवारी तारीख २५ या वाहन चालकांचा गुलाब…

रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का?:1672 पूर्वी दोघांच्या भेटीचे पुरावे नाहीत, पण एका पत्रात राजे भेटीस येत असल्याचा उल्लेख

बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपला राजपाठ सोपवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा रामदास स्वामी…

रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!

‘छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप लढाया लढल्या. आता आम्हाला पुन्हा लढायचे नाही. एक मोठी…

संजय गायकवाड यांच्याविरोधात अद्याप FIR नाही:सरकारशी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करायचा नाही हा नवा नियम आहे का? – पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मुद्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाशक प्रशांत आंबी…

विदेशी नागरिकांची फसवणूक प्रकरणात अटक झालेल्या माजी महापौरांना दिलासा:बनावट कॉल सेंटर प्रकरणात सात महिन्यांनंतर सुटकेचा मार्ग मोकळा

बनावट कॉल सेंटर प्रकरणात अटक झालेल्या जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सात महिन्यांपासून नाशिक कारागृहात असलेल्या कोल्हेंना जामीन मंजूर करण्यात आला असून,…

अशोक खरातच्या वकिलांचा कोर्टात संताप:प्रत्येक वेळी, तेच पाणी-तेच पेढे का काढता? एसआयटीवर हल्ला; तरीही 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने खरातचा ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर…

शिवसेनेच्या संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले:आमदारकी रद्द करण्याची मागणी, ‘शिवाजी कोण होता?’ वादावरून सरकारला कारवाईचे आवाहन

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वादातून निर्माण झालेल्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये…

महाराष्ट्राचा दाखला देत इराणचा ट्रम्पवर हल्ला:महाराष्ट्राच्या संपन्नतेचा पोस्ट केला VIDEO; भारत ‘नरक’ असल्याच्या विधानाचा समाचार

अमेरिकेशी यशस्वीपणे दोनहात करणाऱ्या इराणने आता महाराष्ट्राच्या संपन्नतेचा दाखला देत थेट अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. भारत नरकासमान असल्याची टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी कुणीतरी सांस्कृतिक शुद्धीकरणाची…

भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीयांचा अवमान:अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी PM मोदींकडूनच प्रेरणा घेतली – काँग्रेस

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणणे हा 140 कोटी भारतीय जनतेचा, भारताच्या हजारो वर्षांच्या समृद्ध इतिहासाचा व भारतीय विचारांचा अवमान आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच प्रेरणा…

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल….

error: Content is protected !!