रागदरबार:संगीताची लिपी लिहिणारे महामेरू, भारतीय शास्त्रीय संगीताला शास्त्रशुद्ध पद्धतीत मांडणारे पंडित विष्णू नारायण भातखंडे!
भारतीय शास्त्रीय संगीतातूनच संगीताची उत्पत्ती झाल्याचे अनेकांचे मत आहे. अनेक संगीत प्रकारांचे मुळ याच शास्त्रीय संगीतात आहे. सुपरहीट गाणे गाणाऱ्या गायकांनी सुद्धा सुरुवातीला ‘साsssss’ लावूनच तासंतास रियाज केलेला असतो. त्यामुळेच…