अधिकमासात तुळजाभवानीच्या दानपेटीत पाऊण किलोवर सोने, 20 किलो चांदी:दानपेटीत भाविकांनी घातली 6 कोटी 85 लाख रुपयांची भर

पवित्र अधिकमासात तुळजाभवानी मातेचा दानपेटीत भरभरून दान आले आहे. अधिकमासात तुळजाभवानीचरणी तब्बल ८४१ ग्रॅम (पाऊण किलोपेक्षा अधिक) सोने व जवळपास २० किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या कालावधीत तुळजाभवानी…

वाद वाढला:शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसैनिकांनी फाडली महापालिकेची निमंत्रण पत्रिका, महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यंत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्यामुळे महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहोचला…

नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेयसीचे 2 भाऊ अन् मेव्हण्याकडून प्रियकराचा खून:3 अटकेत, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एकाच समाजातील २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीचे २ भाऊ आणि मेव्हण्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार करत खून केला. या वेळी तिन्ही…

चिमुकलीने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत!:शाळेच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांसोबत खास संवाद, VIDEO

महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा अधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्या असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे…

अजित पवार विमान अपघात प्रकरण:’AAIB’च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही…

19 दिवस सरकारची अग्निपरीक्षा:पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? जाणून घ्या, राजकीय रणांगणात कोणती शस्त्रे विरोधकांच्या हाती

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होत असून १० जुलैपर्यंत चालणार आहे. मात्र यंदाचे अधिवेशन केवळ विधिमंडळीन कामकाजापुरते मर्यादित राहणार नसून ते सरकार आणि विरोधकांमधील मोठ्या राजकीय संघर्षाचे…

ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही:RTO अधिकाऱ्यांमध्ये फोनवरुन खडाजंगी, ऑडिओ क्लिप व्हायरल

छत्रपती संभाजीनगर आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमधील फोनवरील वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. वैजापूर परिसरात वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकारावरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर…

रोहिणी खडसेंचा राम शिंदेंवर पलटवार:अहिल्यानगरच्या एका धोंड्याला फार मिरची लागली, कुंडली काढली तर राजकारणाला रामराम करावा लागेल!

अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि विधान परिषदेचे सभापती राम…

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते…

संजय राऊतांना ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन गिधाडच शोभते!:भाजपचा जोरदार पलटवार, म्हटले- संकटांवर राजकारण करण्याची त्यांची सवय!

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ऑपरेशन टायगर, ऑपरेशन वुल्फची भाषा करणाऱ्या संजय राऊतांना…

error: Content is protected !!