गोपाल उपाध्याय: विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त रुजवा.:गुरुकुंज येथील जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन.

तिवसा: जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरावे, असे आवाहन गोपाल उपाध्याय यांनी…

महागाव तालुक्यात वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस:घरावरील पत्रे उडाली

तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम असून, आज करंजी व शिरपूर परिसरात पुन्हा जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे जनजीवन…

जनगणना मोहिमेत शिक्षकांनी प्रामाणिकपणे नोंदवला सहभाग:नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन‎

देशाच्या भविष्यातील विकासाचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना २०२६ मोहिमेत शिक्षक बांधव अत्यंत कर्तव्यनिष्ठपणे सहभाग घेत आहेत. कडक उन्हातही घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करीत आहेत. राज्यभर तापमानाचा पारा वाढलेला असतानाही…

गोरक्षक सुरोशेंच्या मारेकऱ्यांवर‎मकोका अंतर्गत कारवाई करा‎:हिंदू समाजाचा तहसीलवर धडकला मोर्चा, प्रशासनाला दिले निवेदन‎

उमरखेड जवळील मौजे सुकळी शिवारात गोवंश तस्करी रोखताना एका धाडसी गोरक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाल जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर…

पेरणी हंगाम पूर्वीच आर्वीत बनावट बोगस बियाणे रॅकेटवर धाड:आर्वीत २९ लाखांचे बोगस बियाणे जप्त

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभाग आणि पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. आर्वी तालुक्यातील शिरपूर (बोके) येथे एका गोदामावर…

अमरावती जीएमसी हस्तांतरणाचा तिढा कायम:तिसरे वर्ष अडचणीत, डीनला तिन्ही रुग्णालये हवीत; यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक वाटचालीत पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्यापही पूर्णपणे जीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे तिसरे शैक्षणिक वर्ष…

नीट पेपरफुटीविरोधात ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी

सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक…

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे,…

मणीबाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘विकसित भारत बिल्डथॉन’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला:अटल टिंकरिंग लॅब ठरली उपयुक्त, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी ‘केंद्र शासन पुरस्कृत विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला:अमरावती आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार

अमरावती शहरात जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जनगणना सुरू असताना ही घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांचा…

error: Content is protected !!