ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

ढगाळ वातावरण पण पाऊस गायब; खरिप हंगाम लांबणार:अल्प-मुदतीच्या तूर, उडीद, मूग पिकाला बसणार फटका‎

जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला तरी, अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात अद्याप समाधा नकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दरवर्षी या काळात शेतात पेरण्यांची लगबग पाहायला मिळते; मात्र यंदा पावसाने...

संत वासुदेव महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान:श्रीक्षेत्र श्रद्धासागरला आढावा बैठक, विविध कार्यक्रमांनी साजरा होणार पुण्यतिथी महोत्सव‎

विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या पुण्यपावन परंपरेचे पाईकत्व अंगिकारून, पंढरपूर वारीसाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित हा १६...

नियमित योगामुळे निरोगी, आनंदी जीवन जगता येते:डॉ. अशोक उनके यांचे योग कार्यक्रमात प्रतिपादन‎

नियमित योग करा आनंदी व निरोगी जीवन जगा, असा संदेश ना. डॉ. अशोक उनके यांनी दिला. येथील पोलिस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या योग दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तालुका काँग्रेस सरसावली:शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारामार्फत दिले निवेदन

तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी परिस्थितीबाबत २२ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तहसिलदारांमार्फत शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी...

जिल्ह्यात 14.4 मिमी पावसाची नोंद:तीन मंडळांत अतिवृष्टी; वीज कोसळून तिघांचा मृत्यू‎, अखेर वरुणराजाची एन्ट्री; रात्रभर मुसळधार पाऊस‎

जून महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. जिल्ह्यात अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार सरी...

सायबर फ्रॉड कॉल सेंटर; 35 खाती:198 सिमकार्ड अन् सहा कोटींचा घोटाळा उघड, चार महिन्यांपासून गोव्यात सेंटर सुरु, नेमणूकीपूर्वी दिले जाते प्रशिक्षण‎

मोर्शी तालुक्यातील काटपूर येथील एका गरजू व्यक्तीला सात हजार रुपये देऊन त्याच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर त्याच गावातील आणखी सात जणांची बँक खाती उघडून घेण्यात आली. ही...

अधिवास:हरिसालच्या जंगलात पुन्हा घुमतेय डरकाळी, आता मेळघाटच्या जंगलाला मिळाली नवसंजीवनी‎

मागील काही दिवसांपासून सातत्याने आदिवासी तसेच पर्यटकांना हरिसालच्या जंगलात वाघाचे दर्शन होत असून नियमितपणे त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाला...

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास:विविध संस्थांच्या सहभागातून अमरावती शहरात कार्यक्रम उत्साहात साजरा‎

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २१ जून रोजी सकाळी ७ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन...

शिवसेनेतील प्रवेशानंतर खा. देशमुख झाले सक्रीय:दिग्रसमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाले ऐतिहासिक स्वागत‎

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर, खासदार संजय देशमुख यांचे प्रथमच दिग्रस शहरात आगमन झाले. याप्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता. मतदारसंघाच्या प्रगतीला आणि लोकविकासाला...

15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर “मृगा’च्या शेवटच्या दिवशी वरुणराजाचे आगमन:बळीराजा सुखावला, चिंतेचे ढग सरले, कृषी कामांना वेग‎

मृग नक्षत्राचे सुरुवातीचे १५ दिवस कोरडे गेल्याने चिंतेत बुडालेल्या बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नक्षत्राच्या अगदी शेवटच्या दिवशी झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा