कवठा कडू आमसभेत गोंधळ; आरोपांनी तापले वातावरण:ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर भडीमार, उत्तरांअभावी संताप अनावर

तालुक्यातील कवठा कडू ग्रामपंचायतीच्या ५ जून रोजी आयोजित आमसभेत विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जाब विचारला. मात्र,…

शिवराज्य सेनेतर्फे शिवरायांच्या पुतळ्यास पंचामृताने महाअभिषेक:तालुक्यातील विविध सामाजिक संघटना अन् राजकीय पक्षाकडून अभिवादन‎

शहर व तालुक्यात शिवप्रेमी संघटना व संस्थांच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.येथील शिवराज्य सेनेच्यावतीने शिवभक्तांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. शिवाजी कॉलेज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ मूर्तीजवळ…

पालखी मार्गावर वृक्षांचा 7 वा वाढदिवस:सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश‎

वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे. वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढ्यातून वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे,…

पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,‎मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी‎:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू‎

जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी…

पाथर्डीतील गोळीबाराची आपबीती सांगताहेत पोलिस अधिकारी:अक्कलकोटमधील सराफ लुटीच्या तपासासाठी पथक‎

एआय इमेज अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे एका सराफास लुटून १० लाखांचे दागिने लंपास केले होते. त्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी अटक केलेल्या संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गुरुवारी पाथर्डी येथील खरबंडी…

बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:” कृषी”च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह‎

एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी…

आव्हानांवरती मात देत विमान सुरक्षित उतरवणे हीच खरी कला:कॅप्टन नीलम इंगळे-लोबो यांनी उलगडले आकाशातील अनुभव‎

विमान चालवणं हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर ती एक कला आहे. हवेत हजारो फूट उंचावर असताना जेव्हा आव्हाने समोर येतात, तेव्हा तुमची प्रसंगावधानता आणि टीमवर्कच तुम्हाला सुरक्षित जमिनीवर आणू शकतं,…

छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अभियान राबवावे:जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन, पोवाड्यांनी जिंकली मने‎

अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी एक आदर्श आणि लोककल्याणकारी राज्यकारभार चालवून दाखवला. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय…

श्रीरामपूर-बेलापूर नव्या रस्त्यासाठी झाडांचा बळी:वृक्षप्रेमींमध्ये संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन रोपांचीही राखरांगोळी

झाड आणि रस्ता यांचे नाते नेहमीच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र यामुळे श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ या ६ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक होते….

‘आनंद तीर्थ-समवशरण’ भूमीवर क्षेत्र विशुद्धी विधी:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराजांच्या सान्निध्यात रंगणार सोहळा‎

महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी यांच्या सान्निध्यात, अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांचा २०२६ मध्ये होणारा ‘समर्पण – सर्व कल्याण’ शिखर चातुर्मास सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ आनंदधाम परिसरात करण्यात…

error: Content is protected !!