सेनगाव जवळ पिकअप वाहनाची दुचाकी वाहनाचा धडक:वरुड चक्रपाणच्या दोन शिक्षकाचा मृत्यू, सेनगाव पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

सेनगाव शहराजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. 30 रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण या…

अहिल्यादेवी स्त्री अस्मितेचा ललकार

स्त्रियांनीच सती काय जायचे? सतीचे देव्हारे पुरुष का माजवितात? कोण म्हणतो हा धर्म! ही तर एक अंधरुढी आहे. काय हे बाईचं जीणं, केवळ मरण! त्यांच्या जळण्याचा ना खेद, ना दु:ख….

अधिक मास, उन्हाळी सुटीमुळे 2 दिवसांत 1 लाख स्वामीभक्त:अक्कलकोटला भक्तांच्या रांगा, अन्नछत्रात महाप्रसादासाठी गर्दी‎

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास, उन्हाळी सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मंगळवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन…

शेतकरी नरमले, पोलिस बंदोबस्तात मोजणी‎:शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी मानेगावात मोजणी सुरु, गुन्हे दाखल झाल्याने शेतकरीवर्ग भयभीत‎

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पांतर्गत वैराग परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या ट्रम्पेटमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक काळ्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण होणार आहे. त्यामुळे ट्रम्पेटची जागा बदलण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही मोहोळ विधानसभा…

पॉस मशीनद्वारे विक्री असूनही बार्शीत युरियाचा मेळ बसेना:शेतकरी हैराण, पारदर्शकतेला युरिया, डीएपी खतांच्या कृत्रिम तुटवड्यापुढे कृषी विभाग हतबल‎

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खत दुकानात पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणाद्वारे खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली. खत विक्रीचे डिजीटली ट्रॅकींग होत असल्याने दुकानातील खतांचा साठा समजणे सोपे झाले आहे. परंतु,…

‘स्वाभिमानी’कडून निमगाव पाटी येथे परिपत्रकाची होळी:शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांवर कारवाईचा निषेध‎

मानेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करताना विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव पाटी येथे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या…

वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे ‎आश्वासन; आंदोलन मागे‎

सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना…

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद…

‘ऑपरेशन सिंदूर हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार’,

प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार…

भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन‎

ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे…

error: Content is protected !!