जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या…

पुरुषोत्तम मासात 101 तेजस्विनी बालिकांचा वैदिक संस्कार यज्ञ:एकादश-कुंडीय दिव्य संकल्प यज्ञाने भारावले वातावरण‎

माहेश्वरी समाज ट्रस्ट, बालिका सशक्तिकरण अभियान व संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात…

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य…

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

महसुलच्या धडक कारवाईने रस्त्याचा वाद आला संपुष्टात:मोर्शी तालुक्यातील कोपरा-अहमदपूर काम युद्धपातळीवर‎

तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपुरच्या सीमेवरील गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला एका क्लिष्ट पाणंद रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे व महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यातून…

मूर्तिजापुरात आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांना सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश:पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा‎

मूर्तिजापूर आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी पूर्वतयारीचा आढावा…

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे….

गुरुकुंजात जीवन विद्यासंस्कार शिबिर‎:विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेमाच्या जागृतीची गरज- गोपाल उपाध्याय

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय…

विद्यापीठात शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’:पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा निर्धार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियमातून वगळले‎

देशापुढील संकटाची मालिका लक्षात घेता, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ठरविले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र…

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले…

error: Content is protected !!