संजय राऊतांना खिमा पाव प्रिय, वडापाव नकोसा:मोदी पाणी प्या म्हणाले तर राऊतांना झिंग चढली, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

संजय राऊत यांना अलिकडच्या काळात खिमा पाव जास्त प्रिय वाटायला लागला आहे. त्यांना वडापाव प्रिय वाटत नाही. मत्स पावच्या माध्यमातून कोळी बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असतील तर संजय…

पुणे शहरात 600 हून अधिक कचरा प्रकल्प बंद:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाची लवकरच व्यापक कारवाई

पुणे शहरात दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये आणि गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्वतःच्या परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन…

राज्यात ईदचा उत्साह; मुस्लिम बांधवांकडून शांतता, समृद्धीसाठी प्रार्थना:एकादशीचा आदर राखत पंढरपुरात कुर्बानी टाळली

राज्यभरात आज बकरी ईद अर्थात ईद-उल-अधा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मुंबई, सोलापूर, नाशिक, भुसावळसह अनेक शहरांमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी सामूहिक नमाज पठण करत शांतता, बंधुभाव आणि…

वसमत ग्रामीण पोलिसांची अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई:55 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

वसमत ते वाखारी मार्गावर बाभूळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा सह 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता….

गरीब- मध्यमवर्गीयांना मारण्यासाठीच हे सरकार:डिझेल 150, पेट्रोल 170 रुपये होणार, निवडणूक आयोग भाजपचा दलाल- विजय वडेट्टीवार

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय माणूस यांना मारण्यासाठीच हे सरकार आले आहे. ढच्या महिनाभरात टप्पाटप्याने डिझेलचे भाव दीडशे रुपये झालेले दिसतील. 170 रुपये पेट्रोल झालेले दिसेल. देश खड्यात टाकण्यासाठी चालवला जात…

उष्माघाताने माझा बळी गेला तर फडणवीस जबाबदार:एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझ्या जीवाचा, 30 मे पासून उपोषण करणार- मनोज जरांगे

आंतरवालीमध्ये 30 मे रोजी रखरखत्या उन्हात बाजेवर बसत आमरण उपोषण करणार आहे. ना पाणी घेणार ना काही जे होईल ते होईल. आता उष्माघाताने माझा बळी गेला तर तो मुख्यमंत्री देवेंद्र…

श्रीकांत शिंदे-चिखलीकरांच्या भेटीने नांदेडच्या राजकारणात खळबळ:मध्यरात्री हॉटेलमध्ये रंगली गुप्त बैठक; भाजपची धाकधूक वाढली

राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच नांदेडमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील…

रेडे कापून आलेले सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकते, मग बंदी कशाला?, महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत

महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बानीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे,…

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरांचा भडका:रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही दरवाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे…

अकोल्यात कोट्यवधींचा घोटाळा उघड:गजानन पतसंस्थेत गैरव्यवहार; अध्यक्ष आणि सीईओ अटकेत, ठेवीदारांचे 25 कोटी अडकले

अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि…

error: Content is protected !!