महायुती सरकारचे महामंडळ वाटप ठरले:48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती; वाचा कुणाच्या वाट्याला किती जागा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे महामंडळ वाटप अखेर निश्चित झाले आहे. या प्रकरणी महायुतीच्या घटकपक्षांत 48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, हे वाटप महिन्याभरात होण्याची शक्यता…

शरद पवारांकडून PM मोदींचे कौतुक:मोदी देशाबाहेर भारताची प्रतिमा जपत असल्याची स्तुतिसुमने; संजय राऊतांनी दर्शवली असहमती

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आमची वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी आज ते जगात भारताची प्रतिमा जपण्याचे काम करत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींचे कौतुक केले…

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत इंधन टंचाई:पंपांवर लांबलचक रांगा; महाराष्ट्रात सरकार नाही, फक्त जाहिरातींचा बाजार उरलाय – काँग्रेस

इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण…

चिखली शिवारात दुचाकीस्वाराकडून गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतूस जप्त:परभणीच्या तरुणाला वसमतमध्ये अटक

वसमत तालुक्यातील चिखली शिवारात दुचाकीस्वाराच्या तपासणीमध्ये एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सापडले असून या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकास…

शिंदेंचा विधान परिषदेसाठी एक मोहरा ठरला:परभणी – हिंगोलीतून बाजोरियांना देणार संधी; भाजपचा अमरावतीत प्रवीण पोटेंवर विश्वास?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने विधान परिषदेच्या परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधी आज किंवा…

वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे. त्याला वेळीच योग्य उपचार…

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार…

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला….

भंडाऱ्यांसाठी 1 हजार 100 ताट, ग्लास उपलब्ध:” माय वसुधा विकास” ची चौथी शाखा; पर्यावरण संवर्धनाचा ध्यास‎

शहरात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी कार्य करणाऱ्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे १ वर्षांपासून “प्लॅस्टिक डिस्पोजेबलमुक्त अकोला अभियान’ राबवण्यात येत आहे. या संस्थेने आता चौथी शाखा…

पूल, रखडलेल्या पाणंद रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे:पिंपळोद गावातील सुमारे 70 टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे

पिंपळोद गावातील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणंद रस्ते, स्मशानभूमीत जाण्याचा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी…

error: Content is protected !!