‘गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार’:जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या…

‘अडीच लाखांच्या कर्जातील 50 हजार भरले तर 2 लाख माफ’:कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे मोठे विधान, नेमके काय म्हणाले भरणे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून 30 जूनपूर्वी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेल्या या आश्वासनाची शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत…

‘सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा बाहेर येणार नाही’:नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन; सैताने गावात तणाव

राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणाला फसवे ठरवत ‘सरसकट कर्जमाफी’च्या मागणीसाठी आजपासून थेट अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या…

सातारा-सांगली विधानपरिषद:महायुतीतील वादावर पडदा! एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभुराज देसाईंना आदेश

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे सर्व मतदार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम…

‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणा’ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी:असे धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य, मंत्री आशिष शेलारांची माहिती

राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला’ नुकतीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच…

शिर्डी साईबाबा संस्थानच्या रोख उत्पन्नात 10 कोटींची घट:मात्र वस्तुरूपातील दानात मोठी वाढ, 2025-26 चा लेखाजोखा जाहीर

शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे भाविक मोठ्या श्रद्धेने दानपेटीत रोख रकमेसह सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात सढळ हाताने दान अर्पण…

खाकी वर्दी आता होणार अधिक ‘हायटेक’!:महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटींची योजना मंजूर

बदलत्या काळातील गुन्हेगारीचे आव्हान मोडून काढण्यासाठी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ७३३.२८ कोटी…

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार:पिंप्राळा गावात अतिसाराचे थैमान, ग्रामस्थांना झाडाला सलाईन टांगून उघड्यावर उपचार; रोहित पवारांची टीका

पाणीपुरवठा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातील पिंप्राळा या आदिवासी गावात अशुद्ध पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना…

राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय:नागपुरात ‘सायक्लोट्रॉन प्रकल्प’; नगरसेवकांसह झेडपी, पंचायत समिती सदस्यांना मोठा दिलासा

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण पाणीपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले…

पांढऱ्या पट्ट्यांऐवजी झाडं लावा!:मनसेचा जैन समाजाला नवा प्रस्ताव, नितेश राणेंनाही टोला; वेदपाठकांना पाठिंबा कायम

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी…

error: Content is protected !!