शब्दाला जागून प्रचारासाठी शहरात पाऊलही टाकू नये:अंबादास दानवेंचा महायुतीवर थेट...
छत्रपती संभाजीनगर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या प्रश्नाने आता राजकीय तापमान कमालीचं वाढवलं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरातील नागरिकांना...