निकाल बाजूने आला तर लोकशाही, नाहीतर घोडेबाजार!:कर्नाटक निवडणुकीवरून केशव उपाध्येंची विरोधकांवर टीका, क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसला झाला फायदा!

कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप…

भाजपवर लाईन, काँग्रेससोबत लग्न!:यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत’; 6 खासदारांच्या बंडावर प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. “हे कोणतेही ऑपरेशन टायगर…

राऊतांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा:भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद, राऊतांचा पक्ष औरंगजेबाच्या चरणावर अर्पण- नवनाथ बन

संजय राऊत यांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा. रोज कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी उबाठा गट सोडत असताना भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी…

वडिलांचे बंड, पण लेकीची निष्ठा मातोश्रीसोबत:संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर कन्या राजुलच्या पोस्टमुळे राजकीय संभ्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाच, आता ईशान्य मुंबईत एका नव्या कौटुंबिक आणि राजकीय नाट्याने जन्म घेतला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी…

‘राजकीय पक्षांतरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा’:याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट टिप्पणी, ‘ठोस पुरावेच नाहीत!’

देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून आमदार-खासदारांची फोडाफोड केली जात असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने याचिकेतील आरोपांना “अस्पष्ट, सर्वसाधारण आणि पुराव्यांविना केलेले”…

निम्मा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच:जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक, मुंबई-पालघरसह 17 जिल्ह्यांमध्ये दमट हवेचा त्रास वाढणार

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच…

‘आगे आगे देखो होता है क्या!’:ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे संतोष बांगर, बच्चू कडू ते शंभूराज देसाईंचा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे…

श्रेयंका पाटील महिला टी-20 विश्वचषकातून बाहेर:नेदरलँड्सविरुद्ध पायाला दुखापत; गेल्या 2 वर्षांत तिसऱ्यांदा जखमी झाली

भारतीय अष्टपैलू श्रेयंका पाटील महिला टी-२० विश्वचषकातून बाहेर पडली आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना तिचा घोटा दुखावला. त्यानंतर तिला स्ट्रेचरच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले. सध्या बीसीसीआयने श्रेयंकाच्या बदलीची घोषणा केलेली…

‘भारत फोर्ज’ची जागतिक झेप!:भारत फोर्ज आणि एएम जनरल मिळून बनवणार प्रगत तोफखाना प्रणाली

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘युरोसॅटरी संरक्षण…

मेक्सिको फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउटमध्ये पोहोचणारी पहिली टीम:लुईस रोमोने एकमेव गोल केला, रेंगलने 2 गोल रोखले

सह-यजमान मेक्सिको फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत पोहोचले आहे. या स्पर्धेच्या ‘राउंड ऑफ 32’ मध्ये पोहोचणारी ती या आवृत्तीतील पहिली टीम ठरली. त्यांनी शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण कोरियाला 1-0 च्या…

error: Content is protected !!