उद्योगपतींना सरकारची खिरापत:केंद्राची उद्योगांना 16 लाख कोटी, तर शेतकऱ्यांना फक्त 1.88 लाख कोटींची कर्जमाफी
केंद्र सरकारने उद्योगपतींना ११ वर्षांत १६.३५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या तुलनेत बळीराजाला १,८८,२५४ कोटींचीच कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी साडेआठ पट आहे. २०१८-१९ या एकाच वर्षात…